एक्स्प्लोर

Maharashtra weather update: घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा, पुढील 5 दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढणार 

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असून चक्राकार वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान तसेच पंजाब व आजूबाजूच्या परिसरात सक्रिय होत आहेत

Maharashtra weather update:  गेल्या आठवड्यात राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता . मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे .तरीही काही तुरळक भागात हवामान खात्याने मुसळधार पावसाचे अलर्ट दिले आहेत .पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या  भागात आज मुसळधार पावसाच्या शक्यता आहे .

 

हवामान विभागाचा अंदाज काय ?

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असून चक्राकार वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान तसेच पंजाब व आजूबाजूच्या परिसरात सक्रिय होत आहेत .परिणामी, 25 तारखेपासून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं .
25 ते 28 ऑगस्ट दरम्यान कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज IMD ने वर्तवला आहे .

पुढील पाच दिवस कुठे काय अलर्ट ?

राज्यात पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत . आज (23 ऑगस्ट ) रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावरही पावसाचा यलो अलर्ट आहे .  मराठवाड्यात धाराशिव लातूर व नांदेडमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यता असून या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे .

दरम्यान रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरसह उद्या (24 ऑगस्ट) मराठवाड्यात परभणी नांदेड व हिंगोली मध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

25 ऑगस्ट : 25 ऑगस्ट पासून विदर्भ मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार असून कोकणपट्ट्यातील रायगड रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे .

26 ऑगस्ट : संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, मुंबई सगळं ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय . बहुतांश महाराष्ट्रात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे .

27 ऑगस्ट : मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सह नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे .बुलढाणा अकोला वाशिम तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरगडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget