एक्स्प्लोर

Nashik Grampanchayat Election : नाशिकमध्ये गावच्या कारभाऱ्यासाठी जनतेचं भर पावसात मतदान, 9 सरपंच, 334 सदस्य बिनविरोध

Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या (Grampanchayat Election) मतदानाला भर पावसात सुरुवात झाली असून नागरिक आपल्या मतदानाचा (Voting) हक्क बजावत आहेत.

Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या मतदानाला भर पावसात सुरुवात झाली असून भर पावसात देखील नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यामुळे हे मतदान सायंकाळपर्यंत सुरू होणार असून जिल्ह्यातील तीन तालुक्यात हे मतदान सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यात मतदानाचा बिगुल वाजला असून सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चा परिणाम होतो की काय असा अशी शंका सध्या उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित करत आहेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक कळवण दिंडोरी या तालुक्यांमध्ये सध्या 88 ग्रामपंचायतींमध्ये मतदान सुरू आहे.. या मतदान  प्रक्रियेसाठी 1746 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना मात्र पावसाने खोळंबा घातला असला तरी मतदार मात्र न चुकता मतदान करत असल्याने चित्र आहे. 

आज सकाळ पासूनच मतदान सुरू झाले असून नाशिकच्या 16, कळवण 22 तर दिंडोरीच्या 50 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने सरपंच थेट जनतेतून यानुसार थेट सरपंच पदासाठी 259 तर सदस्यांसाठी 934 उमेदवार रिंगणात आहेत. तीन तालुके मिळून संपूर्ण 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून 241 प्रभाग पाडलेले आहेत. या निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आले आहेत. 

सरपंच थेट जनतेतून 
शिंदे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन भव्य सरकारने बदललेला सरपंच थेट जनतेतून हा निर्णय पुन्हा पारित केला व आता या तीन तालुक्यांमध्ये याच पद्धतीने निवडणुका होत असून एका नागरिकाला दोन मतदान करावे लागणार आहे. एक सदस्य पदासाठी तर एक सरपंच निवडीसाठी. राज्यपातळीवर मुख्यमंत्रीपद हे जसे सर्वोच्च असते तसेच खेडेगावामध्ये सरपंचपद हे सर्वोच्च असते. गावचा कारभार सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. आता थेट जनतेतून सरपंच निवडणे म्हणजेच जनता सरपंच पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांनाच मतदान करणार आहे. ग्रामपंचायतीत कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त 17 सदस्य गरजेचे असतात आता या सदस्यांना जनता मतदान करून निवडून देणार आहे. तसेच आता सरपंच निवडण्यासाठी देखील जनतेचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आता मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागेल. यंदाची निवडणूक चुरशीशी होणार यात शंका नाही 

नाशिकसह जिल्ह्यात संततधार सुरूच!
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही कायम असून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात शेती पिकाचे नुकसान झाले असून नवीन आल्यांना पूर देखील आला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ग्रामपंचायत 88 ग्रामपंचायतीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून भर पावसात मतदान करण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार असून या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जाणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.