एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Rajesh Tope : मुंबई, ठाणेसह राज्यातील 9 जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज; आरोग्यमंत्र्यांचे कोरोना रुग्णसंख्या, बूस्टर डोसबाबत मोठे विधान 

Rajesh Tope : गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली असून गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

Rajesh Tope : राज्यासह देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली, त्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

बूस्टर डोस मोफत नाही
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आमचे लक्ष लसीकरणावर आहे. विशेषत: बूस्टर डोसकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. खबरदारीचा डोस असल्याने राज्य ते मोफत देणार नाही. दरम्यान, सध्या राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मंत्रिमंडळात याबाबत काल सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मुंबई आणि ठाणेसह राज्यातील 9 जिल्हे आहेत. ज्यात प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले

..तर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय राहणार नाही - पालकमंत्री, मुंबई

सध्या रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आम्ही निर्बंध लागू करत नाही, पण रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसले तर आमच्याकडे निर्बंध लादण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक, 'त्या' जिल्ह्यांबाबत खबरदारी घेणार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय आणि त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं बैठकीत चर्चा झाली. गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.  गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84. % ची वाढ झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे हे पात जिल्हे  नवे हॉटस्पॉट. ठरत आहेत. 4.31 % लक्षणे असलेले रुग्णांना रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे.  95 % रुग्णांना लक्षणे नाहीत तर 1.04% रुग्ण  गंभीर आहेत.

गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणियरित्या वाढली

गेला आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84 % ची वाढ 

सर्वाधिक रुग्णसंख्यावाढीचे पहिले पाच जिल्हे

पालघर- 35०% वाढ
ठाणे-191% वाढ 
मुंबई- 135% वाढ 
रायगड- 130% वाढ 
पुणे- 50% वाढ

सर्वाधिक रुग्णसंख्यावाढीचे पहिले पाच जिल्हे

मुंबई

  • 30 मे ते 5 जून - 4880 रुग्ण
  • 23 ते 29 मे - 2070  रुग्ण
  • 135.75 % वाढ 

ठाणे

  • 30 मे ते 5 जून - 1245 रुग्ण
  • 23 ते 29 मे - 427  रुग्ण
  • 191.57 % वाढ

पुणे

  • 30 मे ते 5 जून - 538 रुग्ण 
  • 23 मे ते 29 मे - 357 रुग्ण 
  • 50.70 % वाढ 

रायगड

  • 30  मे ते 5 जून - 244  रुग्ण
  • 23  ते 29 मे - 106 रुग्ण
  • 130.19 % वाढ

पालघर 

  • 30  मे ते 5 जून - 144 नवे रुग्ण
  • 23 ते 29 मे -  32  नवे रुग्ण 
  • 350.00 % वाढ

संबंधित बातम्या

कोरोनाचा पुन्हा वाढतोय धोका, बूस्टर डोसमध्ये भारत मागे का? जाणून घ्या काय आहे कारण

Mumbai Corona Update : सोमवारी मुंबईत 676 नव्या रुग्णांची भर, 5238 सक्रिय रुग्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
Embed widget