एक्स्प्लोर

Maharashtra College Reopening | राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भातील नियमावली जारी!

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविद्यालयांना त्यासंबंधीचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, अंतर्गत चाचण्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा, असं नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत.

उस्मानाबाद : राज्यातील अकृषिक विद्यापीठांसह अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांबरोबरच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत . कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसल्याने जागेची उपलब्धता पाहून 50 टक्के विद्यार्थ्यांना रोटेशन पध्दतीने बोलवावे, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिल्या आहेत. तर वसतिगृहात प्रवेश देताना दूरवरील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य द्यावे आणि एका खोलीत एकच विद्यार्थी असावा, अशाही सूचना केल्या आहेत.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविद्यालयांना त्यासंबंधीचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, अंतर्गत चाचण्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा, असं नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अथवा आवारात फिरताना मास्क वापरणं बंधनकारक असेल. महाविद्यालयांमधील कॅन्टिनवर देखरेख ठेवावी, विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्यास परवानगी देण्यापूर्वी वसतिगृहाचे विद्युत लेखापरीक्षण करुन घेतले जाणार आहे. खोलीतील विद्युत साहित्य तपासून घेतले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांची माहिती संकलित करुन त्यांची स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्गात शिकविता येईल, अशी मुभा देण्यात आली आहे.

  • महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, प्रयोगशाळा निर्जुतुकीकरण करुन घ्यावेत
  • वसतिगृहाची सुविधा देताना दूरवरील विद्यार्थ्यांनाच द्यावे प्राधान्य; एका वर्गात एकच विद्यार्थी राहिल
  • पालक आणि विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांसाठी मार्गदर्शक अधिकारी नियुक्त करावेत
काय आहेत नियम?
  • लेखी : प्रात्यक्षिक तासाला 30 ते 50 टक्केच विद्यार्थी असतील उपस्थित
  • विद्यार्थी महाविद्यालयात तासाला सलग तीन तासांपर्यंतच उपस्थित राहिल
  • प्रत्येक अभ्यासक्रमाचे वेगवेगळे वेळापत्रक असावे, जेणेकरुन विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही
  • महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासावी
  • महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, प्रयोगशाळा निर्जुतुकीकरण करुन घ्यावेत
  • वसतिगृहाची सुविधा देताना दूरवरील विद्यार्थ्यांनाच द्यावे प्राधान्य; एका वर्गात एकच विद्यार्थी राहिल
  • पालक आणि विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांसाठी मार्गदर्शक अधिकारी नियुक्त करावेत

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला . मात्र , महाविद्यालयांना त्यासंबंधीचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत . महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प , अंतर्गत चाचण्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अथवा आवारात फिरताना मास्क वापरणे बंधनकारक असेल. महाविद्यालयांमधील कॅन्टिनवर देखरेख ठेवावी, विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्यास परवानगी देण्यापूर्वी वसतिगृहाचे विद्युत लेखापरीक्षण करुन घेतले जाणार आहे . खोलीतील विद्युत साहित्य तपासून घेतले जाणार आहे . ज्या विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाली होती . त्यांची माहिती संकलित करुन त्यांची स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाणार आहे . विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन वर्गात शिकविता येईल , अशी मुभा देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु, विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती बंधनकारक नाही : उदय सामंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संतापVijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीकाAndheri Hit And Run Case : एक कार-दोन तरुण! पुण्यानंतर मुंबईच्या अंधेरीत हिट अँड रन...City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 5 जुलै 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
Embed widget