एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजलं
धक्कादायक म्हणजे मुलाचं महिन्याभरापूर्वीच लग्न झाल्याने, त्याचा संसार कसा सुरु आहे, हे पाहण्यासाठी आई-वडील औरंगाबादहून लातूरला आले होते.
![मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजलं Latur : The boy gave poison to his parents through coconut water मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/16090915/Latur-Murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर: मुलानेच आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष घातल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला. यामध्ये 65 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला. तर आईची प्रकृती गंभीर आहे.
धक्कादायक म्हणजे मुलाचं महिन्याभरापूर्वीच लग्न झाल्याने, त्याचा संसार कसा सुरु आहे, हे पाहण्यासाठी आई-वडील औरंगाबादहून लातूरला आले होते.
या प्रकारानंतर पोलिसांनी नराधम मुलगा ज्ञानदीप याला अटक केली आहे. पोलिसांचा सुनेवरही संशय आहे.
लातूर शहरातील घर नावावर करुन देत नसल्यामुळे ज्ञानदीपने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
ज्ञानदीपचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion