एक्स्प्लोर

Majha Katta | तामिळनाडूचा पॅटर्न संपूर्ण देशात राबवला पाहिजे : अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांच्याकडे पैसै आहेत ते खर्च करत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बंद पडले आहे. महिन्याला लोकांना किमान एक ठराविक रक्कम जरी दिली तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि ते खर्च करतील. यामुळे आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाडीला गती मिळेल. 

मुंबई : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा  फटका बसला आहे. लॉकडाऊन मध्ये लोकांना अन्नधान्य पुरवणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला गती देणे देखील तेवढेच गरजेच आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारप्रमाणे आर्थिक दारिद्रय रेषेखाली असलेल्या नागरिकांना एक ठराविक रक्कम दिली पाहिजे.  वन नेशन वन रेशन कार्ड केले पाहिजे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांच्याकडे अडचण आहे. त्यामुळे किमान कोरोना काळात तरी तामिळनाडूचा पॅटर्न संपूर्ण देशात राबवला पाहिजे, असे मत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी  यांनी व्यक्त केले आहे. 

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी म्हणाले, कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांच्याकडे पैसै आहेत ते खर्च करत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बंद पडले आहे. महिन्याला लोकांना किमान एक ठराविक रक्कम जरी दिली तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि ते खर्च करतील. यामुळे आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाडीला गती मिळेल. 

पहिल्या लॉकडाऊनची गरज नव्हती

कोरोनाशी कसे लढायचे याची समज पहिल्या लॉकडाऊनमध्ये नव्हती. पहिल्या लाटेत लॉकडाऊनची गरज नव्हती. जेव्हा कोरोनाचा  प्रसार जेव्हा जास्त तेव्हा लॉकडॉऊनची गरज असते. पहिल्या लाटेनंतर देशाला लॉकडाऊनची गरज नव्हती. सप्टेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव  कमी झाला याचे  कारण आपल्याला समाजले नाही. जानेवारीत लोकांना कोरोना संपला असे वाटले. निवडणुका, उत्सव यामुळे  दुसरी लाट आली पूर्वतयारी नसल्याने याचा फटका बसला.  आता आजही तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. परंतु दुसऱ्या लाटेतून धडा घेतला असून सरकार तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी करत आहे  महाराष्ट्रात निवडणुका नव्हत्या आणि कुंभमेळा देखील नव्हता तरी महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होती.  तरी कोरोनाची ही लढाई महाराष्ट्राने  चांगल्या पद्धतीने लढत आहे. 

लसीकरण

नोव्हेंबरपर्यंत लसीकरण होण्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावर अभिजीत बॅनर्जी म्हणाले, नोव्हेंबर पर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबात  मला शंका वाटते. कारण लसीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून असे कोणतेही दावा करण्यात आली नाही. सरकारने वॅक्सीन किती पूर्ण होणार हे सांगण्यापेक्षा ते कसे पूर्ण करणार याची स्पष्ठता दिली पाहिजे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Embed widget