एक्स्प्लोर

Majha Katta | तामिळनाडूचा पॅटर्न संपूर्ण देशात राबवला पाहिजे : अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांच्याकडे पैसै आहेत ते खर्च करत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बंद पडले आहे. महिन्याला लोकांना किमान एक ठराविक रक्कम जरी दिली तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि ते खर्च करतील. यामुळे आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाडीला गती मिळेल. 

मुंबई : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा  फटका बसला आहे. लॉकडाऊन मध्ये लोकांना अन्नधान्य पुरवणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला गती देणे देखील तेवढेच गरजेच आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारप्रमाणे आर्थिक दारिद्रय रेषेखाली असलेल्या नागरिकांना एक ठराविक रक्कम दिली पाहिजे.  वन नेशन वन रेशन कार्ड केले पाहिजे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांच्याकडे अडचण आहे. त्यामुळे किमान कोरोना काळात तरी तामिळनाडूचा पॅटर्न संपूर्ण देशात राबवला पाहिजे, असे मत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी  यांनी व्यक्त केले आहे. 

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी म्हणाले, कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांच्याकडे पैसै आहेत ते खर्च करत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बंद पडले आहे. महिन्याला लोकांना किमान एक ठराविक रक्कम जरी दिली तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि ते खर्च करतील. यामुळे आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाडीला गती मिळेल. 

पहिल्या लॉकडाऊनची गरज नव्हती

कोरोनाशी कसे लढायचे याची समज पहिल्या लॉकडाऊनमध्ये नव्हती. पहिल्या लाटेत लॉकडाऊनची गरज नव्हती. जेव्हा कोरोनाचा  प्रसार जेव्हा जास्त तेव्हा लॉकडॉऊनची गरज असते. पहिल्या लाटेनंतर देशाला लॉकडाऊनची गरज नव्हती. सप्टेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव  कमी झाला याचे  कारण आपल्याला समाजले नाही. जानेवारीत लोकांना कोरोना संपला असे वाटले. निवडणुका, उत्सव यामुळे  दुसरी लाट आली पूर्वतयारी नसल्याने याचा फटका बसला.  आता आजही तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. परंतु दुसऱ्या लाटेतून धडा घेतला असून सरकार तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी करत आहे  महाराष्ट्रात निवडणुका नव्हत्या आणि कुंभमेळा देखील नव्हता तरी महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होती.  तरी कोरोनाची ही लढाई महाराष्ट्राने  चांगल्या पद्धतीने लढत आहे. 

लसीकरण

नोव्हेंबरपर्यंत लसीकरण होण्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावर अभिजीत बॅनर्जी म्हणाले, नोव्हेंबर पर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबात  मला शंका वाटते. कारण लसीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून असे कोणतेही दावा करण्यात आली नाही. सरकारने वॅक्सीन किती पूर्ण होणार हे सांगण्यापेक्षा ते कसे पूर्ण करणार याची स्पष्ठता दिली पाहिजे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget