एक्स्प्लोर

Majha Katta | तामिळनाडूचा पॅटर्न संपूर्ण देशात राबवला पाहिजे : अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांच्याकडे पैसै आहेत ते खर्च करत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बंद पडले आहे. महिन्याला लोकांना किमान एक ठराविक रक्कम जरी दिली तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि ते खर्च करतील. यामुळे आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाडीला गती मिळेल. 

मुंबई : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा  फटका बसला आहे. लॉकडाऊन मध्ये लोकांना अन्नधान्य पुरवणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला गती देणे देखील तेवढेच गरजेच आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारप्रमाणे आर्थिक दारिद्रय रेषेखाली असलेल्या नागरिकांना एक ठराविक रक्कम दिली पाहिजे.  वन नेशन वन रेशन कार्ड केले पाहिजे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांच्याकडे अडचण आहे. त्यामुळे किमान कोरोना काळात तरी तामिळनाडूचा पॅटर्न संपूर्ण देशात राबवला पाहिजे, असे मत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी  यांनी व्यक्त केले आहे. 

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी म्हणाले, कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांच्याकडे पैसै आहेत ते खर्च करत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बंद पडले आहे. महिन्याला लोकांना किमान एक ठराविक रक्कम जरी दिली तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि ते खर्च करतील. यामुळे आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाडीला गती मिळेल. 

पहिल्या लॉकडाऊनची गरज नव्हती

कोरोनाशी कसे लढायचे याची समज पहिल्या लॉकडाऊनमध्ये नव्हती. पहिल्या लाटेत लॉकडाऊनची गरज नव्हती. जेव्हा कोरोनाचा  प्रसार जेव्हा जास्त तेव्हा लॉकडॉऊनची गरज असते. पहिल्या लाटेनंतर देशाला लॉकडाऊनची गरज नव्हती. सप्टेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव  कमी झाला याचे  कारण आपल्याला समाजले नाही. जानेवारीत लोकांना कोरोना संपला असे वाटले. निवडणुका, उत्सव यामुळे  दुसरी लाट आली पूर्वतयारी नसल्याने याचा फटका बसला.  आता आजही तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. परंतु दुसऱ्या लाटेतून धडा घेतला असून सरकार तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी करत आहे  महाराष्ट्रात निवडणुका नव्हत्या आणि कुंभमेळा देखील नव्हता तरी महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होती.  तरी कोरोनाची ही लढाई महाराष्ट्राने  चांगल्या पद्धतीने लढत आहे. 

लसीकरण

नोव्हेंबरपर्यंत लसीकरण होण्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावर अभिजीत बॅनर्जी म्हणाले, नोव्हेंबर पर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबात  मला शंका वाटते. कारण लसीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून असे कोणतेही दावा करण्यात आली नाही. सरकारने वॅक्सीन किती पूर्ण होणार हे सांगण्यापेक्षा ते कसे पूर्ण करणार याची स्पष्ठता दिली पाहिजे. 

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget