एक्स्प्लोर

नववी आणि अकरावी परीक्षेबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता

शिक्षण विभागाच्या बैठकीत आज विविध विषयांवर चर्चा झाली आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे.

मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचं काय होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. या संदर्भात आज शिक्षण विभागाची महत्वाची बैठक पार पडली. 

शिक्षण विभागाच्या बैठकीत आज विविध विषयांवर चर्चा झाली आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सरसकट पास करायचं की वर्षभरातल्या मूल्यमापनावर याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दहावी आणि बारावी परीक्षांबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसात याबाबत शिक्षण विभागाकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील निकाल कक्ष कागदपत्रे इमेलवर स्वीकारणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुविधा

बोर्डाच्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होतील. त्यामुळे दहावी-बारावी परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालक संभ्रमावस्थेत आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं : राज ठाकरे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे.  शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा. 

पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी परीक्षेविना पास, पुढील वर्गात प्रवेश मिळणार

कोरोना काळात खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षभरात बंद होत्या. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, मात्र काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण झाला नाही. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
Jitendra Awhad: 'कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली...', जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा दावा, व्हायरल फोटोवर म्हणाले, त्या दोन मुलांना आयुष्यभर...
'कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली...', जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा दावा, व्हायरल फोटोवर म्हणाले, त्या दोन मुलांना आयुष्यभर...
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल; CM फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रणिती शिंदेंचा घणाघात
धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल; CM फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रणिती शिंदेंचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची शपथच व्हायला नको होती, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्यKaruna Sharma Full PC : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : शर्माEknath Shinde Full Speech : सहा मिनिटांत सभागृह गाजवलं,  एकनाथ शिंदेंचं सर्वात आक्रमक भाषण!Dhananjay Munde Resigned : धनंजय मुंंडे यांचा राजीनामा, मंत्रिपदावरुन पायउतार ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
Jitendra Awhad: 'कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली...', जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा दावा, व्हायरल फोटोवर म्हणाले, त्या दोन मुलांना आयुष्यभर...
'कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली...', जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा दावा, व्हायरल फोटोवर म्हणाले, त्या दोन मुलांना आयुष्यभर...
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल; CM फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रणिती शिंदेंचा घणाघात
धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल; CM फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रणिती शिंदेंचा घणाघात
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचं ट्विट, आता एकनाथ खडसे स्वतःचं उदाहरण देत म्हणाले, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर...
धनंजय मुंडेंचं ट्विट, आता एकनाथ खडसे स्वतःचं उदाहरण देत म्हणाले, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर...
Dhananjay Munde Resignation: संतोष देशमुखांचे ते फोटो पाहून धनंजय मुंडेंच काळीज द्रवलं, नैतिकता जागृत झाली अन् राजीनामा दिला
संतोष देशमुखांचे ते फोटो पाहून धनंजय मुंडेंच काळीज द्रवलं, नैतिकता जागृत झाली अन् राजीनामा दिला
SEBI : सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना हायकोर्टाचा दिलासा, FIR ला स्थगिती
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना हायकोर्टाचा दिलासा, FIR ला स्थगिती
धनंजय मुंडेंचा हत्याप्रकरणाशी संबंध नाही, नैतिकतेतून राजीनामा, राष्ट्रवादीकडून पत्रक जारी!
धनंजय मुंडेंचा हत्याप्रकरणाशी संबंध नाही, नैतिकतेतून राजीनामा, राष्ट्रवादीकडून पत्रक जारी!
Embed widget