एक्स्प्लोर

जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री

अमरावती : जो सदैव महाराष्ट्राचे हित चिंततो, त्याला काहीही होणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी दिली आहे. निलंग्यात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह त्या मुलाखतीत बोलत होत्या. दोन दिवसांपूर्वी निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखरुप बचावले. सुदैवानं मोठा अनर्थ होता-होता टळला. या अपघातानंतर राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांना काय वाटतं हेच आम्ही जाणून घेतलं. प्रश्न : मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याची माहीती तुम्हाला सर्वात आधी कोणाकडून मिळाली, आणि त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती, त्यांनीच स्वत: दिली. यानंतर त्यांनीच स्वत: आपण सर्व सुखरुप असल्याबद्दलही सांगितलं. पण फक्त तुम्ही कुणी टीव्ही पाहू नका, अशी सूचना केली. कारण त्यासंबंधी बातम्या रंजकतेतनं दाखवल्या जातील अशं त्यांचं म्हणणं होतं. पण यावर मी त्याला विचारलं की ते ठिक आहे. तुम्ही खरंच ठिक आहात ना? त्यावर त्यांनीच सांगितलं की, हो मी ठिक आहे. आम्हाला कसलीही इजा झाली नाही. मी 4 ते 4.30 पर्यंत येतो. त्यानंतर तू स्वत: पाहा. प्रश्न : या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची भीती वाटते का? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : मुळीच नाही..! कारण दौरे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याची भीती अजिबात वाटत नाही. अन् ज्या माणसाला दिवसाचे 24 तास पूरत नाहीत. त्याला अशा दौऱ्यांसाठी रस्ते मार्गे प्रवास करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना अशी अडवणूक करता येणार नाही. पण मी एक सांगते 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्याचाच सदैव विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही. याची अम्हाला सदैन खात्री आहे. प्रश्न : पण या घटनेनंतर तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : नाही.. मुख्यमंत्र्यांना मी असा काही सल्ला दिला नाही. पण एक आई म्हणून माझ्या समाधाना करता त्यांना काही गोष्टी सांगत असते, आणि तेही त्यावर सकारात्मक उत्तरं देतात. प्रश्न : मुख्यमंत्री निलंग्यावरुन घरी परत आल्यावर त्यांनी काय सांगितलं? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : ते म्हणाले की, बघं मी सुखरुप परत आलो आहे. पण त्यावर मी विचारलं इतर सर्वही सुखरुप आहेत का त्यावर ते ही म्हणाले की, हो.. इतरही सर्व सुखरुप आहेत केवळ, केतन पाठक यांना थोडसं लागलं आहे. बाकी अम्हाला काही कुणाला लागलं नाही. आम्ही सगळी ठिक आहोत. प्रश्न : गडचिरोली मध्येही असाच प्रकार घडला होता त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया होती? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हो.. तेव्हाचं मला काही नीटसं समजलं नव्हतं. पण त्यानंतर त्यांनी अनेक दौरे केले. पण त्यादरम्यान काही भीती वाटली नाही. किंवा त्रासही झाला नाही. पण एकाच गोष्टीची खंत वाटते की, जो व्यक्ती लोकांसाठी एवढा झिजतो आहे, स्वत: च्या जीवाला त्रास करुन घेत आहे. 45 अंश सेल्सिअस तापमानात स्वत: फिरतो आहे, पण इतकं चांगलं काम करत असताना ही आपल्या मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, हे पाहून मला त्रास होतो. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींची विस्तृत मुलाखत पाहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Accident News: कपडे खरेदीसाठी निघालेल्या वानखेडे कुटुंबावर काळाचा घाला! हिंगणघाटजवळ पती, पत्नीसह 6 वर्षांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू
कपडे खरेदीसाठी निघालेल्या वानखेडे कुटुंबावर काळाचा घाला! हिंगणघाटजवळ पती, पत्नीसह 6 वर्षांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू
Vidhan Parishad Election 2026: भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार, विधानपरिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!
भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार, विधानपरिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!
Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Chhagan Bhujbal: राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Embed widget