एक्स्प्लोर

कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करण्यापेक्षा खुर्ची सोडून रस्त्यावर उतरा, गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आणि दहशत निर्माण करणे बंद करावे. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने लॉकडाऊनचा खेळ लावला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. 

सांगली : कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करून काही होणार नाही. खुर्ची सोडून रस्त्यावर उतरावे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच लोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करायचे सरकारने बंद करावे. सरकारचे पाप जनतेच्या माथी मारून जनतेला जबाबदार ठरवायचे बंद करावे, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील वाढत्या कोरोना स्थितीबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यावरून भाजपा प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हवर कशासाठी आले, त्यांनी त्यामध्ये वारंवार बेरोजगारी आणि लॉकडाऊन यांचा उल्लेख केला. ही बाब दुर्दैवी असून यामुळे जनतेच्या मनामध्ये काय संदेश जाणार आहे? लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आणि दहशत निर्माण करणे बंद करावे. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने लॉकडाऊनचा खेळ लावला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. 

Maharashtra New Corona Guidelines: ..तर राज्यात लॉकडाऊन लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एक वर्षात सरकारने काय केले? कोरोनाचा प्रसार रोखता आला नाही हे आता जनतेला कळले आहे. त्यामुळे सरकारने आता ते कबूल करावे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनशिवाय कोरोना नियंत्रणात आणता येतो, पण हे सरकार प्रत्येक वेळी जनतेला गृहीत धरून मनमानी निर्णय घेऊन जनतेला जबाबदार ठरवत आपले पाप जनतेच्या माथी मारत आहे. सरकारने असं करणे बंद करावे आणि मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाईव्हमध्ये कपडे बदलून येण्यापेक्षा खुर्ची सोडून रस्त्यावर यायला पाहिजे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget