एक्स्प्लोर

Temperature In Kolhapur : पाऊस थांबला, पण ऑगस्ट संपण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्हा तापू लागला!

Temperature In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून जवळपास पूर्णत: उघडीप दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने ऑगस्ट संपण्यापूर्वीच चटके बसू लागले आहेत.

Temperature In Kolhapur : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून जवळपास पूर्णत: उघडीप दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने ऑगस्ट संपण्यापूर्वीच चटके बसू लागले आहेत. कोल्हापूरमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे. 

शनिवारी कोल्हापूर शहरात सुमारे अर्धा तास हलक्या पावसाची नोंद झाली. मात्र, दिवसाच्या बहुतांश भागात स्वच्छ सूर्यप्रकाश राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कमाल तापमान 3 अंशांनी वाढून 29 अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर किमान तापमान 21.7 अंश सेल्सिअसवर स्थिर होते. आज सकाळपासून कोल्हापूरमध्ये तापमान 29 अंश सेल्सिअस घरात असले, तरी 31अंश सेल्सिअस असल्याप्रमाणे वातावरणात जाणवत आहे. 

सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही पावसाचा जोर ओसरल्यानंतर कमाल तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी सांगलीत कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस होते. साताऱ्यात कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.9 अंश सेल्सिअस होते. सोलापुरात कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.6 अंश सेल्सिअस होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर ओसरला, राधानगरी धरणाचा एकमेव उघडलेला दरवाजाही बंद 

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने पूरस्थितीतून सूटका झाली आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी सुद्धा झपाट्याने ओसरले आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 16 फुट 5 इतकी आहे. सध्या पंचगंगा नदीवरील रुई  आणि इचलकरंजी बंधाऱ्यावर पाणी  आहे, तर वारणा नदीवरील चिंचोली आणि तांदुळवाडी बंधारा पाण्याखाली आहे.  

कोयना धरणातून विसर्ग बंद

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

अलमट्टी धरणातून 42 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु 

अलमट्टी धरण 100 टक्के भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. धरणामध्ये 40 हजार 11 क्युसेक्सने आवक सुरु असल्याने 42 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget