एक्स्प्लोर

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला ठाकरे किंवा शरद पवार गटातील कोणाचा, तरी पराभव होणार; अजित पवार गटातील नेत्याचा दावा

विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने कोणाचा पराभव होणार आणि कोण कोणाला धक्का देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने कोणाचा पराभव होणार आणि कोण कोणाला धक्का देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 

ठाकरे गट किंवा पवार गटातील कोणाचा तरी पराभव होणार

या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी बोलताना थेट विजयाचा दावा करतानाच कोण पराभूत होणार हे सुद्धा सांगितलं. ठाकरे गट किंवा पवार गटातील कोणाचा तरी पराभव होणार आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला. जयंत पाटील यांच्या बाबतीत शरद पवार यांचे उद्धव ठाकरे यांनी ऐकलेलं दिसत नाही, असा खोचक टोलाही लगावला. 

इलेक्टिव्ह मेरिटनुसार जागा दिल्या जातील 

दरम्यान, जनसुराशक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 12 ते 15 जागांची मागणी करतानाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किमान चार जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विनय कोरे यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट केली. कोरे यांनी केलेल्या जागा वाटपाच्या मागणीवर त्यांनी सांगितले की विनय कोरे यांना जागा सोडण्याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार केला जाईल. इलेक्टिव्ह मेरिटवर जागा दिल्या जातील. निवडून येण्याची क्षमता दाखवतील आणि नेते मंडळींना पटलं तर ते जागा देतील अशी भूमिका त्यांनी मांडली. 

यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर सुद्धा भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा कळीचा झाला आहे. मुश्रीफ म्हणाले की विशाळगडावरील संबंधित जागा पुरातत्व विभागाच्या मालकीच्या आहेत. स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने संघटनांचे प्रतिनिधी मला भेटल्यास त्यांची समजूत काढू असेही ते म्हणाले. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने अधिकाऱ्यांना सुद्धा अडचण झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोणाला हरकत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं

दरम्यान, शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना क्लीन चिट देण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी सांगितले की, कोणी काय केलं नसेल, तर क्लीन चिट मिळणारच आहे किंवा कोणाला हरकत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं. दरम्यान,  विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळावर तयारी करत असल्याचे भाष्य सुद्धा हसन मुश्रीफ यांनी केले. 
 

 इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार

व्हिडीओ

Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Navi Mumbai foreigner died: मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
Embed widget