एक्स्प्लोर

MLA P. N. Patil : करवीरमधून आमदार पी. एन. पाटलांचा वारसदार ठरला; समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात मोठा निर्णय

पी. एन. पाटील यांचे धाकटे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. थोरले चिरंजीव राजेश पाटील यांना जिल्हा बँकेत संधी दिली जाणार आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्या अकाली निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघ पोरका झाला होता. या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोण रिंगणात उतरणार? याची चर्चा रंगली होती. मात्र, आता पी एन पाटील यांच्या समर्थकांनीच हा प्रश्न निकालात काढला आहे. पाटील यांच्या समर्थकांनी पी. एन. पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे करवीरमधून कोण लढणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली होती, त्याला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे पी. एन. पाटील यांचे धाकटे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. थोरले चिरंजीव राजेश पाटील यांना जिल्हा बँकेत संधी दिली जाणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पश्चात कोण? अशी चर्चा रंगली होती. मात्र, समर्थकांनी मेळावा घेत हा प्रश्न निघाली काढला. पाटील समर्थकांचा वाकरे फाट्यावरील विठाई चंद्राई लॉनवर भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमचे पालकत्व घ्यावे व करवीर विधानसभा लढवावी असा निर्णय एकमताने घेण्यात आला. समर्थकांनी राहुल व राजेश पाटील या दोन बंधूंपैकी कोणीही विधानसभा लढवण्याचा निर्णय घ्यावा, असेही यावेळी ठरले. यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ हा निर्णय पाटील कुटुंबाला कळवला. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत राजेश पाटील यांनी राहुल हेच पी एन पाटील यांच्या विधानसभा राजकारणाचे वारसदार असल्याचे सांगितले आणि तेच विधानसभा निवडणूक लढवतील असेही जाहीर केले. 

लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पी. एन. पाटील यांनी आपलीच उमेदवारी समजत करवीर विधानसभा मतदारसंघातच नव्हे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झंझावाती प्रचार केला होता. मात्र. 19 मे रोजी राहत्या घरी ते पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. यानंतर पाच दिवस त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, 23 मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यामुळे जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खंबीर नेतृत्व गेल्याची भावना जिल्हा काँग्रेसमध्ये व्यक्त होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
Anil Ambani : अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं  1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं 1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं?  वडिलांनी सगळं सांगितलं
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
Anil Ambani : अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं  1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं 1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
Embed widget