एक्स्प्लोर

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा; पावसाने पूर्णत: दडी मारल्याने काटकसर सुरु

Kolhapur Water Crisis: कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र या दोन्ही नेत्यांनी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने उपसा करण्यावर परिणाम झाला आहे.

Kolhapur Water News: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्ये आणि नद्यांमध्येही पाणी पातळी खालावल्याने कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उद्यापासून (15 जून) दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर  मनपाचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे. गेल्या अनेक पाणी उपसा योग्यरित्या होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील अनेक भागात टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. 

कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र या दोन्ही नेत्यांनी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने उपसा करण्यावर परिणाम झाला आहे. पंचगंगा नदीतून शिंगणापूर बंधारा येथून कोल्हापूर शहरासाठी पाणी घेण्यात येते. शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडीतून उपसा होण्याइतपत पाण्याची पातळी असली, तरी केवळ 10 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाने मारलेली दडी पाहता पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात आला आहे. 

राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे.

या भागात टँकर्सने पाणीपुरवठा

दुसरीकडे कोल्हापूर शहरामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरामध्ये तब्बल 51 ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. मनपाकडून शहरातील शिवाजी पेठ साने गुरुजी वसाहत, सुर्वे नगर, तपोवन परिसर, नाळे कॉलनी, क्रशर चौक, राजेंद्रनगर, एसएससी बोर्ड परिसर, सुभाषनगर, टिंबर मार्केट, राजाराम चौक, विचारे माळ, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, आदी ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. त्यामुळे नद्यांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांची पात्रे कोरडी पडली आहेत. 

जिल्ह्यातील प्रमुख पाणीसाठा

  • राधानगरी धरणात 21.44 टक्के इतका पाणीसाठा आहे
  • तुळशी धरणात 28.81 टक्के पाणीसाठा आहे
  • वारणा धरणामध्ये 33.37 टक्के पाणीसाठा आहे
  • दूधगंगा धरणात फक्त 5.90 टक्के पाणीसाठा आहे

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर आरोप
पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, पोलीस अधीक्षकांसोबत घरगड्याशी बोलल्यासारखं बोलतात : जयकुमार गोरे

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर आरोप
पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, पोलीस अधीक्षकांसोबत घरगड्याशी बोलल्यासारखं बोलतात : जयकुमार गोरे
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांचं प्रदेशाध्यक्ष पद राहणार की जाणार? देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
KKR ला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर, दुसरीकडे पथिराना श्रीलंका बोर्डामुळं अडकला
कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर
Embed widget