एक्स्प्लोर

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा; पावसाने पूर्णत: दडी मारल्याने काटकसर सुरु

Kolhapur Water Crisis: कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र या दोन्ही नेत्यांनी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने उपसा करण्यावर परिणाम झाला आहे.

Kolhapur Water News: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्ये आणि नद्यांमध्येही पाणी पातळी खालावल्याने कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उद्यापासून (15 जून) दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर  मनपाचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे. गेल्या अनेक पाणी उपसा योग्यरित्या होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील अनेक भागात टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. 

कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र या दोन्ही नेत्यांनी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने उपसा करण्यावर परिणाम झाला आहे. पंचगंगा नदीतून शिंगणापूर बंधारा येथून कोल्हापूर शहरासाठी पाणी घेण्यात येते. शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडीतून उपसा होण्याइतपत पाण्याची पातळी असली, तरी केवळ 10 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाने मारलेली दडी पाहता पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात आला आहे. 

राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे.

या भागात टँकर्सने पाणीपुरवठा

दुसरीकडे कोल्हापूर शहरामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरामध्ये तब्बल 51 ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. मनपाकडून शहरातील शिवाजी पेठ साने गुरुजी वसाहत, सुर्वे नगर, तपोवन परिसर, नाळे कॉलनी, क्रशर चौक, राजेंद्रनगर, एसएससी बोर्ड परिसर, सुभाषनगर, टिंबर मार्केट, राजाराम चौक, विचारे माळ, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, आदी ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. त्यामुळे नद्यांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांची पात्रे कोरडी पडली आहेत. 

जिल्ह्यातील प्रमुख पाणीसाठा

  • राधानगरी धरणात 21.44 टक्के इतका पाणीसाठा आहे
  • तुळशी धरणात 28.81 टक्के पाणीसाठा आहे
  • वारणा धरणामध्ये 33.37 टक्के पाणीसाठा आहे
  • दूधगंगा धरणात फक्त 5.90 टक्के पाणीसाठा आहे

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
Kolhapur Crime: मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Kolhapur Asmita Katkar Death Case: मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget