एक्स्प्लोर

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात सहा बंधारे पाण्याखाली; पावसाने उघडीप दिल्याने दिलासा, अलमट्टीतून मोठा विसर्ग  

Kolhapur Rain : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूरर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांनी वाढ झाली. जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Kolhapur Rain : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूरर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांनी वाढ झाली. जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे स्थानिक वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने राजाराम बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला. तथापि, गेल्या 24 तासांपासून पावसाने उघडीप दिल्याने बंधाऱ्यावरील पाणी ओसरण्यास मदत झाली.  

जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली

तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ  बंधारा पाण्याखाली आहे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड आणि वारणा नदीवरील तांदुळवाडी पाण्याखाली गेला आहे.  

राधानगरी धरणातून 500 क्युसेकने भोगावती नदीत विसर्ग 

दरम्यान, जिल्ह्यातील राधानगरी धरणात 231.89 दलघमी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणातून 500 क्युसेकने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजही यलो अलर्ट

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला यलो अलर्ट आजपर्यंत आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आजही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. घाटमाथ्यांवर 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात 78 गावांमध्ये पिकांची नासाडी

कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तब्बल 78 गावांमधील 989 हेक्टरमधील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भुईमूग आणि सोयाबीनला कोंब येण्याची भीती आहे. दुसरीकडे पोसलेलं भात पीक झोपल्यानंही  अनेक बळीराजांचा तोंडचा घास हिरावला गेला आहे.  

अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग 

गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग केला जात आहे. धरणातून सध्या कृष्णा नदीपात्रात 1 लाख 17 हजार 951क्युसेकने विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणात सध्या 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

कोयना धरणातून विसर्ग बंद

पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात 3 हजार 357 क्युसेकने आवक सुरु आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget