एक्स्प्लोर

पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्याशी संवाद, जालन्याच्या तरुणाची ATS, NIA कडून दीड तास चौकशी; यंत्रणा अलर्टमोडवर

राऊत कुटुंब सुट्ट्यामुळे पहलगामला गेले होते. 21 एप्रिलला आपल्याला प्रश्न केले होते दरम्यान हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रतील आरोपीचा चेहरा आठवल्याचं आदर्श राऊत यांनी म्हटलं आहे.

Pahalgam Terror Attack:  जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये 22 एप्रिलला झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण भारत हादरला . या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या .यात एकूण 28 पर्यटकांचा मृत्यू झाला . जम्मू काश्मीरला गेलेल्या जालन्यातील एका तरुणाने पहलगामधील  हल्ल्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातील जालनाच्या एका पर्यटकाला रेखाचित्रातील संशयित दहशतवाद्यांपैकी एकाने 'तू काश्मिरी आहेस का? ' असा प्रश्न विचारल्याचा दावा केल्यानंतर आज ATS आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून जालन्याचा तरुणाची दीड तास चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे . (Jalna)

या चौकशी दरम्यान  आदर्श राऊतने घटनास्थळाची माहिती आणि मॅगी स्टॉलचा फोननंबर तपास यंत्रणांकडे दिलाय .यामध्ये झालेले संभाषण आणि इतर बाबींचा समावेश आहे .

NIA, स्थानिक तपास यंत्रणाकडून कसून चौकशी

जालना येथून काश्मीरच्या पहलगाममध्ये गेलेल्या आदर्श राऊत याने हल्ल्याच्या आदल्या दिवशी त्याला एका संशयित व्यक्तीने तू कश्मीरी आहेस का हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते .त्यानंतर आज इथे गर्दी कमी आहे. उद्या पुन्हा येऊया अशी आपापसात चर्चाही केल्याचा दावा जालन्याच्या आदर्श राऊत या पर्यटकांनी केला होता . यानंतर झालेले संभाषण घटनास्थळाची माहिती अशा सगळ्या बाबी तरुणाने आधीच NIAला मेल करून पाठवल्या होत्या . या दाव्यावरून आज स्थानिक तपास यंत्रणा सह एटीएस ने तरुणाची दीड तास चौकशी केली .संशयीत दहशतवाद्यांचे आदर्श राऊत सोबत नेमके काय बोलणे झाले ?मॅगी खरेदी तेथील पैशांचे ट्रांजेक्शन यामध्ये किती वेळा चे अंतर होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केल्याचं समजतंय . यानंतर संपूर्ण तपास यंत्रणा सतर्क झाले आहेत .पहलगाम हल्ल्याशी संबंधित धागेद्वारे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे .

राऊत कुटुंब सुट्ट्यामुळे पहलगामला गेले होते. 21 एप्रिलला आपल्याला प्रश्न केले होते दरम्यान हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रतील आरोपीचा चेहरा आठवल्याचं आदर्श राऊत यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानचे धाबे दणाणले

पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. दहशतवाद, प्रांतिक स्वायत्ततेच्या मागण्या आणि धार्मिक कट्टरतावादाच्या विळख्यात पाकिस्तान आधीच खिळखिळा झाला आहे. खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, सिंध आणि पाकव्याप्त काश्मीर या चारही प्रांतात अंतर्गत बंडाळीची चिन्हं दिसत आहेत.

हेही वाचा:

मॅगी, मोमोज खावा, अजून खूप फिरायचं बाकीय; दहशतवादी हल्ल्यापूर्वी 4-5 जणांनी घेरलं, प्रत्यक्षदर्शींने सांगितला थरारक प्रसंग

 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू तर  चौघेजण जखमी 
जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू तर  चौघेजण जखमी 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget