एक्स्प्लोर

तुमच्या आहारातील मिठात प्लॅस्टिकचे कण, शास्त्रज्ञांचा संशोधनात दावा

वर्षाला तुमच्या पोटामध्ये 0.117 मिलीग्रॅम प्लॅस्टिक जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : तुम्ही रोजच्या आहात मीठ खाता की प्लॅस्टिक? हे विचारण्याचं कारण म्हणजे तुमच्या मिठात प्लॅस्टिक असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. हा नुसता दावाच नाही, तर त्यावर संशोधनही करण्यात आलं आहे. क्या आपके प्लॅस्टिक मे नमक है? ही जाहिरात वाटत असली तरी एक धक्कादायक वास्तव आहे. कारण तुमच्या जेवणात, ताटात पडणाऱ्या मिठामध्ये चक्क प्लॅस्टिकचे कण असल्याचं समोर आलं आहे. इतकंच काय, वर्षाला तुमच्या पोटामध्ये 0.117 मिलीग्रॅम प्लॅस्टिक जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी मुंबईतल्या सेंटर फॉर एन्व्हायरमेन्टल सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातल्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं असून त्यात 8 विविध कंपन्यांच्या मिठांच्या नमुन्यात एक किलो मिठामध्ये प्लॅस्टिकचे तब्बल 626 कण आढळले आहेत. जून आणि सप्टेंबर 2017 मध्ये 8 वेगवेगळ्या कंपन्यांचं मीठ एकत्र करण्यात आलं. या मिठाचं उत्पादन 2016 आणि 2017 या वर्षात झालं आहे. प्रयोगशाळेत 80 टक्के नमुन्यांमध्ये मिठाचे सूक्ष्म कण आढळले. त्यातल्या प्लॅस्टिकच्या कणांचा आकार हा 0.5 मिलीमीटर होता, तर तंतूचा आकार 2 मिलीमीटर इतका जाड होता. काही तंतू तर 5 मिलीमीटर इतके जाड होते मीठ हे समुद्राच्या खाऱ्या पाण्याद्वारे तयार केलं जातं. त्यामुळे समुद्रात टाकलेल्या प्लॅस्टिकचे अंश या पाण्याद्वारे थेट तुमच्या मिठात येत आहेत. म्हणजेच मीठ कयार करताना किंवा कारखान्यामध्ये यात प्लॅस्टिक मिसळलेलं नाही. फक्त भारतातच नाही, तर चीन, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, तुर्की, फ्रान्स या देशांनाही मिठातल्या प्लॅस्टिकचा सामना करावा लागत आहे. तुम्ही जे समुद्राला अर्पण करता... तेच समुद्र तुम्हाला साभार परत करतो... त्यामुळे मंडळी... खाल्ल्या मिठाला जागा... पर्यावरणाचा आदर करा...  अन्यथा अख्खं आयुष्यच प्लॅस्टिकचं होऊ जाईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhar Bhojshala : धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget