एक्स्प्लोर

Uttar Pradesh News : यूपी सरकारचा मोठा निर्णय, आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचा वेळ अर्धा तास

उत्तर प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकची वेळ कमी करण्यात आली आहे. आता लंच ब्रेकचा वेळ हा अर्धा तास असणार आहे.

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकची वेळ कमी करण्यात आली आहे. आता लंच ब्रेकचा वेळ हा अर्धा तास असणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रीमंडळाची बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी आणि कर्मचारी हे जेवणाचा मोठा ब्रेक घेत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे जेवणाचा वेळ कमी करण्यात आला असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लंच ब्रेक 30 मिनिटांपेक्षा जास्त नसावा. याबाबतची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सुचना योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.  सरकारी कर्मचाऱ्यांनी दुपारी 1.30 वाजता जेवणाचा ब्रेक घ्यावा. मात्र. काही कर्मचारी दीड वाजता ब्रेक घेतल्यानंतर दुपारी 3.30 किंवा 4 च्या सुमारास कामाला सुरुवात करतात. तर काही वरिष्ठ अधिकारी दुपारच्या जेवणासाठी घरी जातात, ते देखील तीन तासांचा ब्रेक घेतात. त्यामुळे जेवणाची वेळ कमी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे

दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे अधिकाऱ्यांच्या संबंधी कठोर पावले उचलत असल्याचे दिसत आहे. अलीकडे उत्तर प्रदेशात सातत्याने अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या आहेत. दुसरीकडे, ओरैयाचे डीएम सुनील वर्मा यांना योगी सरकारने निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे योगी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर भुमिका घेतली आहे. 

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी आता जेवणाची वेळ कमी केल्यामुळे कर्मचारी नेमकं काय म्हणतात हे देखील पाहणं गरजेचे आहे. मात्र, या निर्णयामुळे योगी सरकारची सरकारी अधिकाऱ्यांवर करडी नजत आहे हे मात्र निश्चित. त्यामुळे यापुढे आता कर्मचाऱ्यांना वेळेतच जेवण करुन काम करावं लागणार आहे, अन्यथा कारवाई होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget