एक्स्प्लोर

Lakhimpur Kheri News: यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या गोंधळात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू, परिस्थिती तणावपूर्ण

Lakhimpur Kheri News: या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दोन वाहनांना आग लावली. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक वाहन केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचे होते.

Lakhimpur Kheri News : यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याच्या कथित कार अपघातावरून गोंधळ उडाला आहे. अपघातानंतर शेतकरी संतप्त आहेत. लखीमपूर खेरीचे डीएम अरविंद चौरसिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय किसान युनियनने लखीमपूर गाठण्याचे आवाहन केले आहे. हजारो शेतकरी आधीच येथे पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा अभय मिश्रा मोनू यांच्यावर शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. काही शेतकरी संघटनांनी गोळीबार केल्याचा आरोपही केला आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या समर्थकांच्या कथित वाहनाने धडक दिल्याने दोन शेतकरी जखमी झाल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. संतप्त शेतकऱ्यांनी दोन वाहनांना आग लावली. सांगितले जात आहे की जळालेल्या दोन वाहनांपैकी एक वाहन केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचे आहे. उद्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी लखीमपूर खेरीला जाऊ शकतात अशीही बातमी आहे.


राहुल गांधी काय म्हणाले?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "हे अमानुष हत्याकांड पाहूनही जो गप्प आहे, तो आधीच मेला आहे. पण आम्ही हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. किसान सत्याग्रह जिंदाबाद!


प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा
प्रियंका गांधी यांनी ट्वीट केले, "भाजप देशातील शेतकऱ्यांचा किती द्वेष करते? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? जर त्यांनी आवाज उठवला तर तुम्ही त्यांना गोळ्या घालाल, गाडीने चिरडणार? हा शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपच्या क्रूर विचारसरणीचा नाही. किसान सत्याग्रह मजबूत होईल आणि शेतकऱ्याचा आवाज अधिक मोठा होईल."


काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही सरकारला घेरले
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "मोदी सरकार शेतकऱ्यांच्या रक्ताची इतकी तहानलेली झाली आहे की देशाच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने लखीमपूर खेरीमध्ये अनेक शेतकऱ्यांना आपल्या कारने निर्दयपणे चिरडले. कर्नाळ ते लखीमपूर खेरीपर्यंत तुमच्या सत्ता एक "रक्तरंजित तांडव" करत आहे. फोटो भीषण आहेत, पण भाजपचे सत्य दाखवत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget