एक्स्प्लोर

पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी सुरुच असल्यानं संबंध सामान्य होणं कठीण : परराष्ट्रमंत्री जयशंकर

भारताचे पाकिस्तानशी सामान्य व्हिसा संबंध नाहीत आणि ते या प्रकरणात खूप प्रतिबंधित आहेत. पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तान म्हणजेच अफगाणिस्तानातून भारतात येणारा मार्ग खंडित केला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने दहशतवाद हे जाहीरपणे स्वीकारलेले धोरण आहे, ज्याला ते योग्य मानतात. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारणे खूप कठीण झाले आहे, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं. आशिया सोसायटीतर्फे आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते. फक्त दहशतवादच नाही तर पाकिस्तान भारताबरोबर सामान्य व्यापारही करत नाही. मोस्ट फॅव्हर्ड नेशन्स (एमएफएन) हा दर्जाही दिलेला नाही, असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

व्हिसा संदर्भात भारताचे पाकिस्तानशी संबंध फार चांगले नाही. या प्रकरणात त्यांच्या खूप अटीशर्ती आहेत. त्यांनी भारत आणि अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तान ते भारता दरम्यानचा संपर्क खंडित केला आहे. शेजारी देश व्हिसा आणि व्यावसायिक संबंध चांगले ठेवतात, तसेच कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. आणि महत्त्वाचे म्हणजे ते दहशतवादाला चालना देत नाहीत. जोपर्यंत आपण या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्या परराष्ट्र धोरणासाठी या विचित्र शेजारील देशाशी सामान्य संबंध कसे ठेवले जातील. आमच्या परराष्ट्र धोरणासाठी हा कठीण विषय आहे, असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित राज्यांमध्ये विभाजन झालं, यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताने बाह्य सीमा बदलल्या नाहीत. आमच्या शेजारील देशांचा यात संबंध नाही, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येक देशाला प्रशासकीय कार्यकक्षा बदलण्याचा अधिकार आहे. चीनसारख्या देशानेही त्यांच्या प्रांतांच्या सीमा बदलल्या आहेत आणि मला विश्वास आहे की इतर बरेच देश असं करतात. जेव्हा तुमची बाह्य सीमा बदलली जाते तेव्हाच शेजारील देशांवर परिणाम होतो, मात्र यामध्ये तसं झालेलं नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget