एक्स्प्लोर

पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी सुरुच असल्यानं संबंध सामान्य होणं कठीण : परराष्ट्रमंत्री जयशंकर

भारताचे पाकिस्तानशी सामान्य व्हिसा संबंध नाहीत आणि ते या प्रकरणात खूप प्रतिबंधित आहेत. पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तान म्हणजेच अफगाणिस्तानातून भारतात येणारा मार्ग खंडित केला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने दहशतवाद हे जाहीरपणे स्वीकारलेले धोरण आहे, ज्याला ते योग्य मानतात. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारणे खूप कठीण झाले आहे, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं. आशिया सोसायटीतर्फे आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते. फक्त दहशतवादच नाही तर पाकिस्तान भारताबरोबर सामान्य व्यापारही करत नाही. मोस्ट फॅव्हर्ड नेशन्स (एमएफएन) हा दर्जाही दिलेला नाही, असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

व्हिसा संदर्भात भारताचे पाकिस्तानशी संबंध फार चांगले नाही. या प्रकरणात त्यांच्या खूप अटीशर्ती आहेत. त्यांनी भारत आणि अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तान ते भारता दरम्यानचा संपर्क खंडित केला आहे. शेजारी देश व्हिसा आणि व्यावसायिक संबंध चांगले ठेवतात, तसेच कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. आणि महत्त्वाचे म्हणजे ते दहशतवादाला चालना देत नाहीत. जोपर्यंत आपण या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्या परराष्ट्र धोरणासाठी या विचित्र शेजारील देशाशी सामान्य संबंध कसे ठेवले जातील. आमच्या परराष्ट्र धोरणासाठी हा कठीण विषय आहे, असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित राज्यांमध्ये विभाजन झालं, यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताने बाह्य सीमा बदलल्या नाहीत. आमच्या शेजारील देशांचा यात संबंध नाही, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येक देशाला प्रशासकीय कार्यकक्षा बदलण्याचा अधिकार आहे. चीनसारख्या देशानेही त्यांच्या प्रांतांच्या सीमा बदलल्या आहेत आणि मला विश्वास आहे की इतर बरेच देश असं करतात. जेव्हा तुमची बाह्य सीमा बदलली जाते तेव्हाच शेजारील देशांवर परिणाम होतो, मात्र यामध्ये तसं झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Crime News: पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Embed widget