एक्स्प्लोर

भाजपला लोकशाही निराश करते, राहुल गांधींची टीका

गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी गांधीगिरीचे प्रदर्शन, धाडस व साहसा याबद्दल मला अभिमान आहे. अशा घटनांमधून आम्ही कोण आहोत, ते अधोरेखित होते. देशात अहिंसक काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या यंत्रणेला व सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला सल्ला देण्याची आवश्यकता आहे, असा टोला गांधी यांनी लगावला आहे.

पणजी : गोव्यात राफेल वरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या युद्धात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. लोकशाही भाजपला निराश करते. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा नियोजन करून, मुद्दामहून व संघटीतपणे केलेला हल्ला होता. भाजपने दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोप असलेली पोस्ट  राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकून त्याला राष्ट्रीय वळण दिले आहे. आपल्या फेसबुक वॉलवर राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. सोबत भाजपने केलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे भ्याड व त्यांच्या दिल्लीत बसलेल्या बॉसना काँग्रेस घाबरत नाही, असेही गांधी यांनी स्पष्ट केले. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी गांधीगिरीचे प्रदर्शन, धाडस व साहसा याबद्दल मला अभिमान आहे. अशा घटनांमधून आम्ही कोण आहोत, ते अधोरेखित होते. देशात अहिंसक काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या यंत्रणेला व सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला सल्ला देण्याची आवश्यकता आहे, असा टोला गांधी यांनी लगावला आहे. शुक्रवारी राफेल प्रकरणी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपने काँग्रेस भवनसमोर मोर्चा आणला होता. त्यावेळी भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर भाजप व काँग्रेसने परस्परविरोधी तक्रारी पणजी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आल्या आहेत. भाजपकडून राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोपVaibhav Naik on Uddhav Thackeray | डॅमेज कंट्रोलसाठी लवकरच उद्धव ठाकरेंचा कोकण दौराSambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संतापABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Nashik Godavari : नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.