एक्स्प्लोर

Rahul Gandhi On Employment: 'हा अमृतकाळ आहे?' रोजगारीच्या मुद्यावर राहुल गांधींचा सरकारवर निशाणा म्हणाले...

Rahul Gandhi On Employment: रोजगारीच्या मुद्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी होणाऱ्या रोजगाराच्या मुद्यावर ट्विट केले आहे.

Rahul Gandhi On Employment: सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी झालेल्या रोजगाराच्या संधीच्या मुद्द्यावरुन ट्विट केले  आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी झालेल्या रोजगारावरुन केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. 

 'सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार हा भारतात अभिमान असायचा आणि रोजगारासाठी प्रत्येक तरुणाचे स्वप्न असायचे. पण, आज सरकारचे प्राधान्य या गोष्टी नाहीत. देशातील सार्वजनिक उपक्रमांमधील रोजगार 2014 मध्ये 16.9 लाखांवरून 2022 मध्ये केवळ 14.6 लाखांवर आला आहे. प्रगतीशील देशात नोकऱ्या कमी होतात का?' असा सवाल देखील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

  'BSNL मध्ये 1,81,127 नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तर SAIL मध्ये 61,928, MTNL मध्ये 34,997, SECL मध्ये 29,140, ​​FCI मध्ये 28,063, ONGC मध्ये 21,120 नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांची खोटी आश्वासने देणाऱ्यांनी नोकऱ्या वाढवण्याऐवजी दोन लाखांहून अधिक नोकरदारांना काढून टाकले आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. 

मणिपूर हिंसाचारावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

याआधी राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, भाजपाच्या द्वेषाच्या राजकाराणामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार होत आहे. या हिंसाचारामध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी देशाला अपयशी ठरवले असून आता ते यावर मौन बाळगून आहेत. हिंसाचाराचे हे चक्र संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवले पाहिजे' पुढे लिहितांना राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, 'मणिपूरमध्ये द्वेषाचे दुकान बंद करुन, प्रेमाचे दुकान सुरु करुया.' 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget