एक्स्प्लोर

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानातील माजी सैनिकांचा सहभाग, भारतात सुरक्षा व्यवस्था कडक 

दहशतवादी गनिमी काव्याने आपल्या घातपाती कारवाया करीत आहेत. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करुन हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Jammu Terrorists Plan News : गेल्या काही वर्षांमध्ये जम्मूमध्ये (Jammu) दहशतवाद्यांचे (Terrorists) अचानक हल्ले वाढले आहेत. यामध्ये अनेकदा भारतीय लष्करांचे जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी गनिमी काव्याने आपल्या घातपाती कारवाया करीत आहेत. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करुन हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने तिथे अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत. 

दहशतवादी करतायेत अमेरिकी बनावटीच्या एम-4 कार्बाइनचा वापर 

जम्मू भागामध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुकाबला करताना लष्कराचे 52 जवान शहीद झाले. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करुन हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जम्मूतील सर्व जिल्ह्यांमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्याप कळू शकलेले नाही, असे सांगण्यात आले. कठुआ, राजौरी, पुंछ, दोडा, भद्रवाह, उधमपूर, किश्तवाड येथे गेल्या दोन वर्षांत दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानक हल्ले केले आहेत. त्यावेळी दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम-4 कार्बाइनचा वापर करतात.

सुंदरबनी भागात थेट नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाल 

दरम्यान, राजौरी, पुंछ आणि डोडा येथील हल्ल्यांमागे जे दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. लवकरच दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करु अीशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी रात्री राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात थेट नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाल आढळून आली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने गोळीबार केला. गुरुवारी सकाळी सैनिकांनी परिसरात शोध घेतला असता तेथे काहीही संशयास्पद आढळले नाही. डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. जम्मूमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून जम्मूच्या सर्व जिल्ह्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने तेथे अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होत आहेत. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर यंत्रणा सतर्क झाली आहे. दहशतवाद्यांचे हल्ले परवून लावण्यासाठी अनेक ठिकाणी भारतीय जनावांनी छावण्या स्थापन केल्या आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांचे हल्ले हे पाकिस्तानच्या साथीनं होत असल्याचं समोर आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Terrorist attack in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला; दोन चकमकीत 6 दहशतवादी ठार, 2 जवान शहीद

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget