एक्स्प्लोर
Bacchu Kadu Farmer Protest: बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या अलीकडील आंदोलनावर आणि सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'तुम्ही असले आरोप करणं म्हणजे मूर्खपणाचंच लक्षण आहे, तो मूर्खाच्याच लिस्टमध्ये त्याला टाकलं पाहिजे,' अशा शब्दात त्यांनी आपल्या आंदोलनाला 'मॅनेज' म्हणणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याच्या सरकारच्या घोषणेचे त्यांनी समर्थन केले, ही घोषणा आज झाली असती तर चालू वर्षातील (२०२५-२६) शेतकरी त्यातून वगळले गेले असते, असे ते म्हणाले. पावसामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आंदोलन स्थगित करावे लागले, पण सरकारने चर्चेची तयारी दाखवली होती. सरकारने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी एक शासन निर्णय काढून शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिली आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच, २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, हे मुद्देही त्यांनी मांडले.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















