एक्स्प्लोर
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
शेतकरी नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देशातील विषमतेवर जोरदार टीका केली आहे, तसेच राजू शेट्टी, अजित नवले, आणि वामनराव चटप यांसारख्या नेत्यांना एकत्र आणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. 'या देशामध्ये जातिभेद-धर्मभेद नाही, अर्थभेद आहे आणि आमची लढाई अर्थभेदाची आहे,' असे परखड मत बच्चू कडू यांनी मांडले. ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठा, घरकुल योजना आणि वीज दुरुस्तीमधील तफावत यावर त्यांनी बोट ठेवले. नागपूरमधील नुकत्याच झालेल्या आंदोलनाला शरद जोशींनंतरचे सर्वात मोठे आंदोलन म्हटले जात आहे. आपल्या संघर्षाविषयी बोलताना कडू यांनी सांगितले की, ते लवकरच पूर्व महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा पायी दौरा करणार आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय मागे हटणार नाहीत. आपल्यावर साडेतीनशेहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















