एक्स्प्लोर

शिक्षक भरती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील इंटरनेट आणि SMS सेवा बंद, राजस्थानचा निर्णय

Rajasthan : शिक्षक भरतीची परीक्षा विना अडथळा पार पडावी यासाठी राजस्थान सरकारने पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद ठेवली आहे.

जयपूर : आपल्या देशातील विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या आणि गैरप्रकाराच्या घटना काही नवीन नाहीत. त्यात आता इंटरनेटमुळे असे फुटलेले पेपर्स एका क्षणात व्हायरल होतात. तसेच परीक्षांच्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले जातात. पण परीक्षेतील कॉपीसारखे आणि पेपर फुटीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी राजस्थान सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. शिक्षक भरतीची परीक्षा विना अडथळा पार पडावी यासाठी राजस्थान सरकारने पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद ठेवली आहे. 

राजस्थान इलिजिबिलिटी एक्झामिनेशन फॉर टीचर्स म्हणजे REET ही परीक्षा राज्यातील सर्वात महत्वाची परीक्षा मानली जाते. राजस्थानात सरकारी शाळांतील 31 हजार शिक्षक भरतीसाठी आज REET परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती सुरु असल्याने याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या परीक्षेतील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी राजस्थान सरकारने पाच संवेदनशील जिल्ह्यातील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजस्थानमधील अजमेर, अल्वार, जयपूर,दौसा आणि झुंझुनू या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा आणि मोबाईल एसएमएस सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजस्थानमध्ये सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा करायची असेल तर राजस्थान इलिजिबिलिटी एक्झामिनेशन फॉर टीचर्स म्हणजे REET ही परीक्षा पास होणं बंधनकारक आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget