एक्स्प्लोर

शिक्षक भरती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील इंटरनेट आणि SMS सेवा बंद, राजस्थानचा निर्णय

Rajasthan : शिक्षक भरतीची परीक्षा विना अडथळा पार पडावी यासाठी राजस्थान सरकारने पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद ठेवली आहे.

जयपूर : आपल्या देशातील विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या आणि गैरप्रकाराच्या घटना काही नवीन नाहीत. त्यात आता इंटरनेटमुळे असे फुटलेले पेपर्स एका क्षणात व्हायरल होतात. तसेच परीक्षांच्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले जातात. पण परीक्षेतील कॉपीसारखे आणि पेपर फुटीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी राजस्थान सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. शिक्षक भरतीची परीक्षा विना अडथळा पार पडावी यासाठी राजस्थान सरकारने पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद ठेवली आहे. 

राजस्थान इलिजिबिलिटी एक्झामिनेशन फॉर टीचर्स म्हणजे REET ही परीक्षा राज्यातील सर्वात महत्वाची परीक्षा मानली जाते. राजस्थानात सरकारी शाळांतील 31 हजार शिक्षक भरतीसाठी आज REET परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती सुरु असल्याने याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या परीक्षेतील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी राजस्थान सरकारने पाच संवेदनशील जिल्ह्यातील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजस्थानमधील अजमेर, अल्वार, जयपूर,दौसा आणि झुंझुनू या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा आणि मोबाईल एसएमएस सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजस्थानमध्ये सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा करायची असेल तर राजस्थान इलिजिबिलिटी एक्झामिनेशन फॉर टीचर्स म्हणजे REET ही परीक्षा पास होणं बंधनकारक आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget