एक्स्प्लोर

Nitish Kumar Statement: प्रशांत किशोर यांच्या आरोपाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं प्रत्युत्तर

प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Nitish Kumar Reaction on Prashant Kishor : सध्या बिहरमधील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुक रणनितीकार प्रशांत किशोर यांची सध्या बिहारमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच प्रशांत किशोर यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहे. दरम्यान, गुरुवारी प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले नितीश कुमार
 
प्रशांत किशोर यांनी गुरुवारी पाटण्यात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप करत, तीन दशकांनंतरही बिहार मागासलेले राज्य असल्याचे म्हणाले होते. हे राज्य सर्वात खालच्या स्तरावर आहे. त्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हालाच माहित आहे की आम्ही काम केले आहे की नाही ते, कोण काय बोलतो याचा काही फरक पडत नाही. सत्य महत्त्वाचे असल्याचे नितीश कुमार यावेळी म्हणाले. काय झाले आणि किती काम झाले हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कोणाच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. प्रसारमाध्यमांकडे बोट दाखवत ते म्हणाले की, जर तुम्हाला सर्व माहिती असेल तर तुम्हीच सांगा आणि उत्तर द्या, असेही नितीशकुमार यावेळी म्हणाले.

प्रशांत किशोर काय म्हणाले होते?

प्रशांत किशोर यांनी गुरुवारी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, लालू-नितीश यांच्या 30 वर्षांच्या राजवटीत बिहार मागासलेला आहे. लालू-नितीश बिहारमध्ये बदल घडवून आणू शकले नाहीत. निती आयोगासह प्रत्येक अहवालात बिहार आज गरीब, प्रत्येक क्षेत्रात मागासलेला आहे. बिहारमध्ये बदल करावा लागेल. नव्या विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. बिहार समजणारे लोकांनी बिहारची समस्या समजून घ्याव्यात. त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. जे बिहारचे प्रश्न सोडवू शकतात, त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले होते.

मी पक्ष काढला तरी तो फक्त माझा पक्ष राहणार नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले. जे लोक माझ्यासोबत येतील त्यांचाही पक्ष असेल. एक वीट माझी आणि एक वीट त्यांची असेल. येत्या 2 ऑक्टोबरपासून मी चंपारण येथील गांधी आश्रमातून पदयात्रा सुरु करणार आहे. मी एकूण तीन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. वर्षभर बिहारमध्ये फिरुन जनतेच्या आशा, आकांक्षा, समस्या समजून घेणार आहे. बिहारला पुढच्या 10 वर्षांत विकसित राज्यांच्या श्रेणीत आणणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Election 2026: सगळे एक्झिट पोल भाजपच्या बाजूने, पण शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जींचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज, 'आपण 200 जागा जिंकतोय, शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका'
सगळे एक्झिट पोल भाजपच्या बाजूने, पण शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जींचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज, 'आपण 200 जागा जिंकतोय, शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका'
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget