एक्स्प्लोर

आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा

नवी दिल्ली : भाजपने दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा फडकावला आहे. पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिल्ली या तीन महापालिकांच्या 270 जागांपैकी भाजपने 181 जागांवर विजय मिळवला. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'आप' दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आपने तीन महापालिकांमध्ये मिळून 48 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला केवळ 30 जागांवर समाधान मानावं लागलं. सत्ताधारी आपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मोदी लाट नव्हे, ईव्हीएम लाट : आप पराभवानंतर आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. दिल्लीतील ही मोदी लाट नाही, तर ईव्हीएम लाट आहे, असा आरोप आपने केला. भाजपला 2009 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी ईव्हीएमवर संशोधन केलं आहे. त्याच बळावर ते निवडणुका जिंकत आहेत, असा घणाघात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला. दरम्यान 2015 साली केजरीवाल यांनी याच ईव्हीएमने विजय मिळवला होता, असं प्रत्युत्तरही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिलं. भाजपला कौल दिल्याबद्दल त्यांनी दिल्लीच्या जनतेचे आभारही मानले. दिल्लीतील पराभवानंतर दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. मात्र यश न मिळाल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा दिला. दक्षिण दिल्ली महापालिका :
  • भाजप-70
  • काँग्रेस-12
  • आप-16
  • इतर-6
  • एकूण - 104
उत्तर दिल्ली महापालिका:
  • भाजप- 64
  • काँग्रेस-15
  • आप-21
  • इतर- 3
  • एकूण -103
पूर्व दिल्ली महापालिका :
  • भाजप-47
  • काँग्रेस-3
  • आप-11
  • इतर-2
  • एकूण-63
दिल्ली महापालिका निवडणुकीत 272 वॉर्डपैकी दोन वॉर्डमधील उमेदवारांचं निधन झाल्यानं या वॉर्डमधील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे उर्वरित 270 वॉर्डसाठी 2537 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील सर्वात जास्त उत्तर दिल्लीतील 104 वॉर्डसाठी 1004 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दक्षिण दिल्लीतील 104 वॉर्डसाठी 985 आणि पूर्व दिल्लीतील 64 वॉर्डसाठी 548 उमेदवारांनी आपलं नशिब आजमावलं. 2012 च्या महापालिका निवडणुकीचं चित्र 2012 च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. एकूण 272 जागांपैकी 142 जागा भाजप, काँग्रेस 74, बसपा 15 आणि अपक्ष 41 जागांवर विजयी झाले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?
Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
India Oil Stock : इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Embed widget