एक्स्प्लोर

Jammu Kashmir : काश्मिरातील दहशतवादी हल्लाने भीतीचे वातावरण, काश्मिरी पंडितांचे पुन्हा स्थलांतरण सुरु

Jammu Kashmir : नव्वदच्या काळात ज्या पद्धतीन काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandits) दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने पलायन केलं होतं तीच परिस्थिती सध्या निर्माण होत असल्याचं मत काहींनी व्यक्त केलंय. 

श्रीनगर : गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांक असलेल्या काश्मिरी पंडितांवर केल्या जाणाऱ्या  दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या खोऱ्यातील काश्मिरी पंडितांनी आपल्या कुटुंबासोबत स्थलांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे. गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी पंडिताचा आणि एका काश्मिरी शिख व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात एकूण चार अल्पसंख्यांक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

काश्मीरमधील शेखपूरा या ठिकाणच्या काश्मिरी पंडितांच्या अनेक कुटुंबियांनी या ठिकाणाहून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. बडगाम जिल्ह्यातील या ठिकाणी 2003 मध्ये काश्मिरी पंडितांचं पुर्नवसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसातील काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या दहशतवादी हल्लांमुळे आपल्याला घराबाहेर पाऊलही ठेवायचं धाडस होत नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. 

काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय टिकू यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यातील जवळपास 5000 काश्मिरी पंडित दहशतवाद्यांच्या भीतीने पलायन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच काही इतर अल्पसंख्यांक लोकही या ठिकाणाहून पलायन करण्याला प्राधान्य देत आहेत. 

नव्वदच्या दशकात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांच्या या भागातील पुर्नवसनासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांच्यासाठी विशेष पॅकेज तयार करुन सरकारी नोकरीही देण्यात आली. पण अलिकडच्या काही घटनांवरुन असं लक्षात येतंय की पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांनी लक्ष्य केलं आहे, त्यांना ठार मारलं जात आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या ठिकाणी 25 काश्मिरी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.  

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यूABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 16 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सBJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special ReportNew India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.