एक्स्प्लोर

Pulwama  Encounter : पुलवामामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir Encounter : भारतीय लष्करांनी जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे.  

Jammu Kashmir Pulwama  Encounter : जम्मू कश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे. बुधवारी सकाळी राजपुरा परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यापैकी एक दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. 

जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर यासीर पर्रेय याचा खात्मा करण्यात आलाय आहे. यासीर आयईडी एक्सपर्ट होता. याच्यासोबत आणखी एका विदेशी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. त्याचं नाव फुरकान असं आहे. लष्करांनी मारलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात होता, अशी माहिती एएनआयला काश्मीरच्या आयजीने दिली आहे.

मंगळवारी रात्री पुलवामामधील राजपुरा येथील कस्बायार गावात सुरक्षा दलाने शोधमोहिम सुरु केली होती. या शोध मोहिमेदरम्यान एका घरात लपलेल्या दोन दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. त्यानंतर प्रत्युत्तरदाखल भारतीय सैन्याकडूनही गोळीबार करण्यात आला. दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या परिसरात अद्याप शोधमोहिम सुरु आहे. येथे आणखी एक दहशतवादी लपल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहिम उघडली आहे. काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढल्यानंतर सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात चकमकींची संख्याही वाढली आहे. 

Pulwama  Encounter : पुलवामामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

संबधित बातम्या :

Jammu Kashmir Video | दहशतवाद्याकडून गर्दीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार; 2 पोलीस शहीद
Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; 24 तासांच्या आत 5 दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; अल्पवयीन मुलाचाही समावेश

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget