एक्स्प्लोर

Rahul Gandhi : राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखण्याचा निर्णय

Rahul Gandhi : राहुल यांच्या रायबरेलीत राहण्याच्या संमतीमागे आई सोनियांचे भावनिक आवाहन आहे, ज्यात त्यांनी 'मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे.' असे म्हटले होते.  

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी आई सोनियांची जागा रायबरेलीतून खासदारकी ठेवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ते वायनाड सोडू शकतात. काँग्रेसच्या पहिल्या बैठकीनंतर आणि कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी राहुल यांना काँग्रेससाठी यूपी खूप महत्त्वाचं असल्याचं समजावून सांगितलं. प्रियांका गांधी पुन्हा यूपी राज्य प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात, असेही बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी हे पद सोडले होते. राहुल यांनी जागा सोडल्यास प्रियंका वायनाडमधून पोटनिवडणूक लढवू शकतात. या माध्यमातून गांधी कुटुंबाला उत्तरेसह दक्षिणेवर आपली पकड मजबूत करायची आहे.

राहुल यांच्या रायबरेलीत राहण्याच्या संमतीमागे आई सोनियांचे भावनिक आवाहन आहे, ज्यात त्यांनी 'मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे.' असे म्हटले होते.  

रायबरेली का महत्त्वाची आहे? 

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आई सोनिया, बहीण प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी रायबरेली न सोडण्याचे मान्य केले. अमेठीची गमावलेली जागाही कुटुंबाला परत मिळाल्यामुळे रायबरेलीतील विजय आणखी मोठा असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले. वायनाडपेक्षा राहुल यांना रायबरेलीमध्ये मोठा विजय मिळाला. अशा परिस्थितीत तुम्ही रायबरेली सोडल्यास उत्तर प्रदेशात चुकीचा संदेश जाईल. एवढेच नाही तर गांधी घराण्याच्या प्रमुखांनी नेहमीच यूपीमधूनच राजकारण केले. वडील राजीव गांधी अमेठीतून, तर आजोबा जवाहरलाल नेहरू यांनी अलाहाबादमधून निवडणूक लढवली आहे. रायबरेली ही त्यांची आई सोनिया, आजी इंदिरा गांधी आणि आजोबा फिरोज गांधी यांची जागा आहे.

राहुल यांनी वायनाड सोडू नये, अशी प्रियंका गांधी गोटातून इच्छा 

प्रियाका गांधी यांच्या गोटातील काही लोकांची पूर्वीप्रमाणेच राहुल यांनी वायनाडमध्ये राहावे आणि प्रियांकाने रायबरेलीतून पोटनिवडणूक लढवावी, अशी अपेक्षा असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. खरे तर, नामांकनाच्या एक दिवस आधी, राहुल रायबरेलीतून निवडणूक लढवणार, असे गांधी परिवाराने ठरवले होते. प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा या दोघांनाही निवडणूक लढवायची असल्याने अखेरच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रियंका यांना समजावून सांगितले की, घराणेशाहीच्या आरोपांमुळे काँग्रेस कमकुवत होईल. संपूर्ण कुटुंब निवडणूक लढविण्याऐवजी राहुल ब्रँड करणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!

व्हिडीओ

Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget