एक्स्प्लोर

ICSE Result : आयसीएसई, आयएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश !

सीबीएसई दहावी आणि बारावी निकालानंतर आज आयसीएसई आणि आयएससी दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ISC परीक्षेचा निकाल 96.52 % लागला.

नवी दिल्ली : सीबीएसई  दहावी आणि बारावी निकालानंतर आज आयसीएसई आणि आयएससी दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ISC परीक्षेचा निकाल 96.52 % लागला. मागील वर्षीच्या तुलनेत 0.31% ने या निकालात वाढ पाहायला मिळाली तर आयसीएसईचा निकाल यावर्षी 98.54 लागला. या निकालात मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेची जुही कजारियाने 99.60% मार्क्स मिळवून देशात पहिली येण्याचा मान मिळवला. तर मुंबईचे फोरम संजनवाला,अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळीने 99.40%मिळवून देशात दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. अनुष्का अग्निहोत्री अनुष्का ही कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्समधील चिल्ड्रन्स अकॅडमी शाळेतील विद्यार्थिनी आहे. तिसऱ्या क्रमांकावर राज्यातील एकूण 11 जणांनी 99.20 टक्के गुण मिळवले आहे. तर देशात मुक्तसारच्या मन्नार बन्सल याने सुद्धा 99.60 टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. ICSE Result : आयसीएसई, आयएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ! अनुष्का अग्निहोत्री तर आयएससी परीक्षेत मुंबईच्या मिहिका सावंतने देशात 99.75 टक्के गुण मिळवून देशात दुसरा येण्याचा मान पटकवला. तर देशात आयएससी परीक्षेत कोलकत्ताच्या देवांग अग्रवाल आणि बंगलोरची विभा स्वामिनाथन यांनी 100 टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला यंदा ICSE दहावीची परीक्षा 22 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर ICSE बारावीची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती. आयसीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल  98.54 टक्के इतका लागला आहे.  तर बारावी परीक्षेचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. आयसीएसई परीक्षेत यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसई परीक्षेत 99.20 टक्के गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्रतील विद्यार्थी  : वीर भन्साळी, मुंबई दृष्टी अत्राडे, नाशिक जुगल पटेल,मुंबई करन आंद्रडे, मुंबई जारावान श्रॉफ, मुंबई आदित्य वाघचौरे, ठाणे हुसेन बसराई, मुंबई अमन झवेरी,मुंबई हर्ष वोरा, मुंबई श्रीनभ अग्रवाल, नागपूर ओजस देशपांडे, ठाणे

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
ना मुंबई, ना दिल्ली, 'ही' आहेत भारतातील सर्वात जास्त खर्च करणारी शहरं? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
ना मुंबई, ना दिल्ली, 'ही' आहेत भारतातील सर्वात जास्त खर्च करणारी शहरं? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
संपूर्ण फास्टॅगमुळं देशाला 25 हजार कोटींचा फायदा मिळणार, वाहनांच्या रांगा कमी होणार, नेमकं काय म्हणाले गडकरी? 
संपूर्ण फास्टॅगमुळं देशाला 25 हजार कोटींचा फायदा मिळणार, वाहनांच्या रांगा कमी होणार, नेमकं काय म्हणाले गडकरी? 

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
XI Jinping: ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Embed widget