एक्स्प्लोर

C-Voter Survey : भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींना फायदा झाला का? पाहा काय सांगतोय सर्व्हे?

Rahul Gandhi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मिती झाली आहे. भाजप, काँग्रेससह प्रत्येक पक्षानं निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

C-Voter Survey on Rahul Gandhi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मिती झाली आहे. भाजप, काँग्रेससह प्रत्येक पक्षानं निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रत्येकजण आपापली रणनिती आखत आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा होत आहे. स्थानिक पातळीवरील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेवर एबीपी न्यूजनं सी व्होटरच्या मदतीनं सर्व्हे केलाय. राहुल गांधींच्या कामकाजावर यामध्ये प्रश्न विचारण्यात आले आहे.  यामध्ये लोकांनी आश्चर्यचकीत करणारी मत नोंदवलं आहे. 

'भारत जोडो यात्रा'मुळे राहुल गांधी यांना फायदा झाला का?
सी व्होटर सर्व्हेमध्ये (C-Voter Survey) राहुल गांधी यांच्या कामकाजबाबात लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहुल गांधींच्या कामकाजावर तुम्ही किती संतुष्ट आहात? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधींना फायदा झाला आहे. राजकीय दृष्टी राहुल गांधींची किंमत आणखी वाढल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. एबीपी न्यूजनं तामिळनाडू आणि केरळमध्ये याबाबतचा सर्व्हे केला आहे. 

राहुल गांधींच्या कामकाजावर किती संतुष्ट?
तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रादरम्यान 11 सप्टेंबर रोजी 63 टक्के जणांनी राहुल गांधींच्या कामकाजावर संतुष्ट असल्याचं सांगितलं. तर याआधी सहा सप्टेंबर रोजी 59 टक्के जणांनी संतुष्ट असल्याचं सांगितलं. एका आठवड्यात राहुल गांधींच्या बाजूनं मत करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसून आले. 
 
तामिळनाडूमध्ये किती जण असंतुष्ट? 
सहा सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील 25 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट असल्याचं सांगितलं. तर 11 सप्टेंबर रोजी 22 टक्के जणांनी असंतुष्ट असल्याचं सांगितलं. म्हणजेच, गेल्या आठवड्याच्या तुलनेत असुंष्ट लोकांची संख्या कमी झाल्याचं दिसले. याच प्रश्नवर सहा सप्टेंबर रोजी 16 टक्के जणांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं तर 11 सप्टेंबर रोजी 15 टक्के लोकांना सांगू शकत नाही, असे उत्तर दिलेय. 

केरळमधील काय स्थिती?
राहुल गांधी यांच्या कामकाजावर संतुष्ट आहात का? यासंदर्भात केरळमधील लोकांनीही आपली प्रतिक्रिया दिली.  10 सप्टेंबर रोजी केरळमधील 56 टक्के जण संतुष्ट होते. तर 14 सप्टेंबर रोजी संतुष्ट लोकांची संख्या वाढून 60 टक्के झाली. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु होण्याआधी आणि यात्रा सुरु झाल्यानंतरचा वरील डेटा आहे. 10 सप्टेंबर रोजी 31 टक्के जण राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट होते. तर 14 सप्टेंबर रोजी ही संख्या 30 टक्के झाली. 

एकूणच सारांश असा की, भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधी यांना राजकीय फायदा झाला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधान स्वतःच दोनदा राजीनामा देण्यासाठी गेले? सरकारने मंजूर केला नाही, इनसाईड स्टोरी समोर
धर्मेंद्र प्रधान स्वतःच दोनदा राजीनामा देण्यासाठी गेले? सरकारने मंजूर केला नाही, इनसाईड स्टोरी समोर
Shrikant Shinde and Education Minister: केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'
केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget