एक्स्प्लोर

BSF jawan captured by Pakistan : तब्बल 80 तास अन् अधिकाऱ्यांचा तीन बैठका होऊनही 'तो' बीएसएफ जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! माहिती सुद्धा देईनात, आतापर्यंत काय काय घडलं?

BSF jawan captured by Pakistan : अटक केलेल्या सैनिकाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने सध्या सैनिकाला परत करण्यास नकार दिला आहे.

BSF jawan captured by Pakistan : पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली. अटक होऊन 80 तासांहून अधिक काळ लोटला आहे, पण बीएसएफ जवानाची सुटका झालेली नाही. 23 एप्रिल रोजी दुपारी बीएसएफच्या 182 व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले, त्यामुळे ते चुकून पाकिस्तानी सीमेत घुसले, असे सांगण्यात आले. यादरम्यान, पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना पकडले.

पाकिस्तानकडून कोणतीही माहिती देण्यास नकार

पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, बीएसएफ जवानाबद्दल कोणतीही माहिती नाही. बीएसएफने जवानाच्या परतीसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले होते. आतापर्यंत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तीन ध्वज बैठका झाल्या आहेत. पण त्या सैनिकाची अद्याप सुटका झालेली नाही. अटक केलेल्या सैनिकाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने सध्या सैनिकाला परत करण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर, बीएसएफने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या सर्व युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले आहे. बीएसएफने पाकिस्तानी सैन्यासोबत पुन्हा एकदा फील्ड कमांडर स्तरावरील ध्वज बैठकीची मागणी केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की ही बैठक लवकरच होण्याची अपेक्षा आहे. बीएसएफच्या महासंचालकांनी केंद्रीय गृहसचिवांना संपूर्ण घटनेची आणि सैनिकाच्या सुरक्षित परतीसाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली आहे.

बीएसएफ जवान हा पश्चिम बंगालचा रहिवासी

बीएसएफ जवानाच्या अटकेमुळे त्याचे कुटुंब खूप चिंतेत आहे. बीएसएफ जवान हा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. अटक झाल्यापासून, सैनिकाचे संपूर्ण कुटुंब खूप चिंतेत आहे आणि त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला लवकर परत आणण्यासाठी सरकारकडे आवाहन केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव असताना ही घटना घडली आहे. भारताने पाकिस्तानवर सीमेपलीकडून दहशतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे आणि कडक पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सांगितले की, सैनिकाच्या परतीसाठी पाकिस्तान रेंजर्सवर दबाव आणला जात आहे. ध्वज बैठकींच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार

व्हिडीओ

Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण
Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Embed widget