एक्स्प्लोर

Arvind Kejriwal : ना कोणाशी दोस्ती, ना कोणाशी दुश्मनी, आमच्यासाठी देश महत्वाचा : अरविंद केजरीवाल  

"आमची ना कोणाशी दोस्ती आहे, ना कोणाशी दुश्मनी आहे. आमच्यासाठी देश महत्वाचा आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाची ना कोणाशी दोस्ती आहे, ना कोणाशी दुश्मनी आहे.  आमच्यासाठी देश महत्वाचा आहे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज रात्री आठ वाजता एबीपी न्यूजच्या 'इंडिया चाहता है' या कार्यक्रमात मुलाखत देताना अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. एबीपी न्यूजच्या सुमित अवस्थी यांनी केजरीवाल यांची खास मुलाखत घेतली.  

अरविंद केजरीवाल म्हणाले, राजकीय नेत्यांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. परंतु, आम आदमी पक्षाच्या बाबतीत असे नाही. दिल्लीमध्ये आम्ही केलेले काम लोकांनी पाहिले आहे. शिवाय पंजाबमध्ये सरकार बनवल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले. लोकांचा विश्वास आम्हाला परत आणायचा आहे. त्यासाठी आम्ही फक्त काम करू शकतो आणि ते करत आहोत."

"भाजपने जनतेचे ऐकणे बंद केले असून त्यांच्यात अहंकार निर्माण झाला आहे. परंतु, आमच्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. आम्हाला माहित आहे की लोक कोणाला निवडून देतात आणि कोणाचा पराभूत करतात. दिल्लीत आम्ही शीला दीक्षित यांचा दिल्लीत आणि पंजाबमध्ये चरणजितसिंग चन्नी यांचा पराभव केला. परंतु, त्यांना आम्ही हरवले ही गोष्ट मी मानत नाही. कारण आम्हाला कोणत्याही पक्षापासून मुक्त भारत बनवायचा नाही तर आनंदी भारत बनवायचा आहे, असे मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. 

केजरीवाल म्हणाले, "लोकांना वाटले की ही मुले काम करू शकतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्ही त्यांच्या विश्वासावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम सर्वांच्या समोर आहे."

महत्वाच्या बातम्या  

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget