एक्स्प्लोर

Arvind Kejriwal : ना कोणाशी दोस्ती, ना कोणाशी दुश्मनी, आमच्यासाठी देश महत्वाचा : अरविंद केजरीवाल  

"आमची ना कोणाशी दोस्ती आहे, ना कोणाशी दुश्मनी आहे. आमच्यासाठी देश महत्वाचा आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाची ना कोणाशी दोस्ती आहे, ना कोणाशी दुश्मनी आहे.  आमच्यासाठी देश महत्वाचा आहे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज रात्री आठ वाजता एबीपी न्यूजच्या 'इंडिया चाहता है' या कार्यक्रमात मुलाखत देताना अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. एबीपी न्यूजच्या सुमित अवस्थी यांनी केजरीवाल यांची खास मुलाखत घेतली.  

अरविंद केजरीवाल म्हणाले, राजकीय नेत्यांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. परंतु, आम आदमी पक्षाच्या बाबतीत असे नाही. दिल्लीमध्ये आम्ही केलेले काम लोकांनी पाहिले आहे. शिवाय पंजाबमध्ये सरकार बनवल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले. लोकांचा विश्वास आम्हाला परत आणायचा आहे. त्यासाठी आम्ही फक्त काम करू शकतो आणि ते करत आहोत."

"भाजपने जनतेचे ऐकणे बंद केले असून त्यांच्यात अहंकार निर्माण झाला आहे. परंतु, आमच्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. आम्हाला माहित आहे की लोक कोणाला निवडून देतात आणि कोणाचा पराभूत करतात. दिल्लीत आम्ही शीला दीक्षित यांचा दिल्लीत आणि पंजाबमध्ये चरणजितसिंग चन्नी यांचा पराभव केला. परंतु, त्यांना आम्ही हरवले ही गोष्ट मी मानत नाही. कारण आम्हाला कोणत्याही पक्षापासून मुक्त भारत बनवायचा नाही तर आनंदी भारत बनवायचा आहे, असे मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. 

केजरीवाल म्हणाले, "लोकांना वाटले की ही मुले काम करू शकतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्ही त्यांच्या विश्वासावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम सर्वांच्या समोर आहे."

महत्वाच्या बातम्या  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget