एक्स्प्लोर

अंदमान-निकोबर बेटावर 4जी सेवा पुरवणारं एअरटेल पहिलं मोबाईल नेटवर्क

अंदमान निकोबारमध्ये आता 4 जी नेटवर्क सेवा आली आहे. कारण भारतातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क कंपनी एअरटेलने बीएसएनलसोबत करार केला आहे.

मुंबई : भारतात  4 जी सेवा आल्यानंतर गेल्या पाच वर्षात काम करण्याचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. 4 जी नेटवर्कमुळे इंटरनेटचा स्पीड वाढला आणि त्यामुळे कामापासून ते अभ्यासपर्यंत सर्व गोष्टी सोप्या केल्या आहे. लॉकडाऊनमध्ये या काळात 4 जी नेटवर्कमुळे लोकांना घरबसल्या काम करणे सहज शक्य झाले. देशातल्या कानाकोपऱ्यात सध्या 4 जी नेटवर्क पोहचले आहे परंतु अंदमान निकोबारमध्ये अद्याप 4 जी नेटवर्कची सुविधा नव्हती. परंतु अंदमान निकोबारमध्ये आता 4 जी नेटवर्क सेवा आली आहे.  कारण भारतातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क कंपनी एअरटेलने बीएसएनलसोबत करार केला आहे.

एअरटेल कायमच  आपल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देत आहे. अंदमानमध्ये 4 जी सेवा पुरविण्यासाठी एअरटेलला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. एअरटेलने चेन्नईतील समुद्रात 2313 किमीची ऑप्टिकल फायबर टाकून अंदमान निकोबारमध्ये 4 जी सेवा सुरू केली आहे. समुद्राखाली जवळपास 2313 किलोमीटर केबल टाकताना खोल समुद्राचे सर्वेक्षण करणे , केबलची गुणवत्ता राखणे आणि खास जहाजातून केबल टाकणे या  गोष्टी कराव्या लागतात आणि ही कामगिरी एअरटेलने उत्कृष्ट पद्धतीने केली. अंदमान निकोबारमध्ये 4 जी अल्ट्रा हाय स्पीड पुरवणारे एअरटेल भारतातील पहिलं मोबाईल नेटवर्क ठरलं आहे. एअरटेलचे चेअरमेन सुनील भारती मित्तल यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सुनील भारती मित्तल म्हणाले, फायबर लाईनमुळे भारताने डिजिटल ट्रान्समिशनमध्ये एक नवीन ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार की, त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना मुख्य भूमीशी जोडणाऱ्या  सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलच्या उद्घाटनासाठी आपला अमूल्य वेळ दिला. अंदमान-निकोबर बेटावर 4जी सेवा पुरवणारं एअरटेल पहिलं मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हीटीमुळे आता बेटावर अनेक अमर्याद संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. 2300 किलोमीटर्स सबमरीन केबल टाकण्याचे उद्दिष्ट ठेवणे आणि काम नियोजित लक्ष्याच्याआधीच पूर्ण करणे हे स्तुत्य असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. सुनील भारती म्हणाले सबमरीन केबल अंदमान-निकोबारला किफायतशीर आणि चांगली कनेक्टीविटी पुरवण्यात मदत करेल आणि डिजिटल इंडियाचे सर्व फायदे आता त्यांच्यापर्यंत पोहोचतील. फायबर लिंकमुळे लोकांना 4 जी सेवा मिळतील आणि लवकरच 5 जी सेवा देखील मिळणार आहे. एअरटेल  भारत सरकारच्या डिजिटल मोहिमेत सहभागी असून  टेलीकॉम डिपार्टमेंटमधील अंतर कमी करण्याचे काम करेल. एअरटेल 2005 पासून अंदमानमध्ये निकोबारमध्ये  ग्राहकांना मोबाईल सेवा देत आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मोबाईल सेवा पुरवणारे एअरटेल पहिले नेटवर्क होते. आता अल्ट्रा फास्ट 4 जी नेटवर्क पुरवणारे देखील एअरटेल पहिले नेटवर्क ठरले आहे. अंदमान-निकोबर बेटावर 4जी सेवा पुरवणारं एअरटेल पहिलं मोबाईल नेटवर्क लॉकडाऊनच्या काळात देखील एअरटेलने आपल्या ग्राहकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली. लॉकडाऊनमुळे ग्राहकांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते त्या काळात एअरटेलच्या माय एअरटेल अॅपमुळे ग्राहकांना घरबसल्या रिचार्ज करणे सहज शक्य झाले. एवढचं नाही तर कोरोनाची लक्षणांविषयी देखील माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget