एक्स्प्लोर

Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान क्रॅश, तुर्कीची कंपनी अन् रद्द झालेला करार, टर्किश टेक्निक काय काम करायची?

Air India Plane Crash: तुर्कीची कंपनी टर्किश टेक्निक ही जागतिक ग्लोबल एविएशन सर्विस प्रोव्हायडर कंपनी आहेत.  एअर इंडिया बोईंग विमानांना या कंपनीकडे देखभालीसाठी पाठवायची.  

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 मे रोजी एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 230 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स मिळून 242 व्यक्ती होते. त्यापैकी एक प्रवासी बचावला आहे. तर, विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं ते ज्या हॉस्टेलमधील काही विद्यार्थी आणि इतर मिळून 265 जणांचा मृत्यू झाला आहे.  

एअर इंडियाचं विमान क्रॅश का झालं या संदर्भातील माहिती समोर आलेली नाही. या बाबत स्पष्ट माहिती समोर आली नाही. सरकारकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमानाचं इंजिन फेल झाल्यानं ही दुर्घटना झाल्याचा अंदाज आहे. एअर इंडियाची बोईंग विमानं काही दिवसांपूर्वीपर्यंत देखभालीसाठी तुर्कीच्या कंपनीकडे पाठवली जायची. मात्र, काही दिवसांपूर्वी एअर इंडियानं करार रद्द केला होता.  

तुर्कीच्या कंपनीकडे देखभालीचं काम

तुर्कीची टर्किश टेक्निक ही ग्लोबल एविएशन सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. भारतातील इतर काही कंपन्यांदेखील या टर्किश टेक्निकची सेवा घ्यायच्या. यामध्ये एअर इंडिया आणि इंडिगोचा समावेश होता. एअर इंडिया एअरलायन्सकडून बोईंग 777 देखभालीसाठी टर्किश टेक्निकडे पाठवायची. यामध्ये पायाभूत देखभाल,  दुरुस्ती आणि रेट्रोफिटचं काम केलं जायचं. एअर इंडिया टर्किश कंपनीसोबत एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि इतर काही देशांच्या विमानांची देखभाल करायची.  

भारत पाक संघर्षानंतर करार रद्द

भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यात मे महिन्यात संघर्ष झाला होता. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं त्यावेळी तुर्कीनं पाकिस्तानला साथ दिली होती. त्यामुळं भारतात बहिष्काराचा ट्रेंड सुरु झालं होतं. एअर इंडियानं टर्किश टेक्निक सोबतचा करार रद्द केला होता. द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत काही दिवासंपूर्वी एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी काही विमानं देखभालीसाठी टर्किश टेक्निककडे पाठवली होती, असं म्हटलं होतं.  

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानातील 230 प्रवाशांपैकी 169  प्रवासी भारतीय होते. तर, 53 ब्रिटीश नागरिक, 6 पोर्तुगालचे आणि एक कॅनडाचा एक प्रवासी होता. यापैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget