एक्स्प्लोर

corona | कोरोनाकाळात भारतातील तब्बल 37.5 कोटी बाच्या आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान; सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टचा अहवाल

जगातल्या 50 कोटी बालकांचे कोरोना (corona) काळात आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान झाले असून त्यापैकी अर्ध्याहून जास्त बालके ही भारतातील आहेत असं हा अहवाल सांगतोय.

नवी दिल्ली: कोरोना काळात सगळ्या जगालाच अडचणींचा सामना करावा लागला होता. या काळात गरीब लोक आणखी गरीब झाले तर अनेकांचे रोजगार गेले. कोरोना काळात भारतातील शून्य ते चार वयोगटातील तब्बल 37.5 कोटी बालकांच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे मोठं नुकसान झालं आहे असं सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टचा अहवाल सांगतोय.

कोरोना काळात जगातील जवळपास 50 कोटी बालकांचे आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान झाले आहे आणि त्यातले अर्धेअधिक बालकं हे भारतातील आहेत असंही या अहवालात सांगितलं आहे. सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टने हा अहवाल तयार केला असून तो 'डाऊन टू अर्थ' या मासिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

कोरोना काळात जगातल्या गरीब लोकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या जगण्यावर परिणाम झाला असून जवळपास 11.5 कोटी लोकं अत्यंत गरिबीत ढकलले गेले. त्यापैकी बहुतांश लोक हे दक्षिण आशियातील आहेत. सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टच्या प्रमुख सुनिता नरेन यांनी सांगितलं आहे.

Corona | राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजाराहून जास्त रुग्ण, वाशिममध्ये एकाच शाळेतील 229 विद्यार्थी बाधित

भारत सध्या शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून जगातल्या 192 देशांमध्ये 117 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान देशाचा अपवाद वगळता भारत दक्षिण आशियातील सर्वच देशांच्या पिछाडीवर आहे. भारताचा विचार करता केरळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगना या राज्यांचा नंबर वरचा आहे तर बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मेघालयाची कामगिरी अत्यंत नकारात्मक असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.

2009 ते 2018 या दरम्यान भारतातील हवा आणि पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. जवळपास 6.9 लाख भारतीय लोकांचा हवा प्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे. पैशाच्या हिशोबात सांगायचं तर यामुळे देशाच्या 1.36 टक्के जीडीपीचे नुकसान झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.

दिल्ली, मुंबई, कोलकातासह भारतातील अनेक शहरांना प्रदूषित हवेचा सामना करावा लागताना दिसत आहे. गेल्या काही दशकांपासून देशामधील प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय.

प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे कोल्हापूरचे 'थ्री इडियट्स'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget