एक्स्प्लोर

Indian Army Rules: भारतीय सैनिकांना निवृत्तीनंतरही किती काळासाठी परत बोलावता येतं? काय आहे नियम, वाचा सविस्तर 

Indian Army Rules: भारतीय सैन्य निवृत्त सैनिकांना परत बोलावू शकतं का? निवृत्त सैनिकाला सैन्यात परत कधी बोलावता येतं? यासाठी काय नियम आहेत? याची माहिती जाणून घेऊ 

Indian Army Rules: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (India Pakistan War) परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानमधूनही भारतावर ड्रोन हल्ले केले जात आहेत. आता परिस्थिती कोणत्या दिशेने वळेल हे सांगता येत नाही. ही तणावपूर्ण परिस्थिती पूर्ण युद्धातही बदलू शकते. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत. भारतीय सैन्य (Indian Army) निवृत्त सैनिकांना परत बोलावू शकते का? निवृत्त सैनिकाला सैन्यात परत कधी बोलावता येते? यासाठी काय नियम आहेत ते, ते आज आपण जाणून घेऊ. 

निवृत्त सैनिकाला पुन्हा सैन्यात घेता येतं का?

आजकाल भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्नही अनेकांच्या मनात येत आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या भारतीय सैनिकांना पुन्हा सैन्यात बोलावता येईल का किंवा निवृत्तीनंतर सैनिक स्वतः पुन्हा सैन्यात सामील होऊ शकतो का? निवृत्तीनंतर किती वर्षांनी सैनिक सेवेत रुजू होऊ शकतो? तर भारतीय सैन्याच्या नियमांनुसार, निवृत्तीनंतर विशेष परिस्थितीत कोणत्याही सैनिकाला पुन्हा सेवेत बोलावता येते.1954च्या लष्करी नियमांनुसार, गरज पडल्यास, निवृत्त सैनिकांना केंद्र सरकार पुन्हा सैन्यात सामील करू शकते.

या परिस्थितीत परत बोलावले जाऊ शकते 

किंबहुना, निवृत्त सैनिकांना भारतीय सैन्यात घेण्यासाठी विशेष परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. युद्धासारख्या परिस्थितीप्रमाणे, निवृत्त सैनिक भारतीय सैन्यात परत आपली सेवा देऊ शकतात. अन्यथा देशात काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीतही निवृत्त सैनिक भारतीय सैन्यात परत जाऊन त्यांची सेवा देऊ शकतात.

युद्ध सुरू झाल्यावर कोणती फोर्स प्रथम आघाडी घेते?

जेव्हा जेव्हा देशात युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा बीएसएफ दल सर्वात आधी युद्धात उतरते. 1965 मध्ये स्थापन झालेले बीएसएफ प्रामुख्याने भारताच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेते. बीएसएफ विशेषतः भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमांवर लक्ष ठेवते. या देशांशी युद्ध झाल्यास, बीएसएफ हे सर्वात आधी मैदानात उतरते.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Embed widget