एक्स्प्लोर

Indian Army Rules: भारतीय सैनिकांना निवृत्तीनंतरही किती काळासाठी परत बोलावता येतं? काय आहे नियम, वाचा सविस्तर 

Indian Army Rules: भारतीय सैन्य निवृत्त सैनिकांना परत बोलावू शकतं का? निवृत्त सैनिकाला सैन्यात परत कधी बोलावता येतं? यासाठी काय नियम आहेत? याची माहिती जाणून घेऊ 

Indian Army Rules: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (India Pakistan War) परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानमधूनही भारतावर ड्रोन हल्ले केले जात आहेत. आता परिस्थिती कोणत्या दिशेने वळेल हे सांगता येत नाही. ही तणावपूर्ण परिस्थिती पूर्ण युद्धातही बदलू शकते. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत. भारतीय सैन्य (Indian Army) निवृत्त सैनिकांना परत बोलावू शकते का? निवृत्त सैनिकाला सैन्यात परत कधी बोलावता येते? यासाठी काय नियम आहेत ते, ते आज आपण जाणून घेऊ. 

निवृत्त सैनिकाला पुन्हा सैन्यात घेता येतं का?

आजकाल भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्नही अनेकांच्या मनात येत आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या भारतीय सैनिकांना पुन्हा सैन्यात बोलावता येईल का किंवा निवृत्तीनंतर सैनिक स्वतः पुन्हा सैन्यात सामील होऊ शकतो का? निवृत्तीनंतर किती वर्षांनी सैनिक सेवेत रुजू होऊ शकतो? तर भारतीय सैन्याच्या नियमांनुसार, निवृत्तीनंतर विशेष परिस्थितीत कोणत्याही सैनिकाला पुन्हा सेवेत बोलावता येते.1954च्या लष्करी नियमांनुसार, गरज पडल्यास, निवृत्त सैनिकांना केंद्र सरकार पुन्हा सैन्यात सामील करू शकते.

या परिस्थितीत परत बोलावले जाऊ शकते 

किंबहुना, निवृत्त सैनिकांना भारतीय सैन्यात घेण्यासाठी विशेष परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. युद्धासारख्या परिस्थितीप्रमाणे, निवृत्त सैनिक भारतीय सैन्यात परत आपली सेवा देऊ शकतात. अन्यथा देशात काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीतही निवृत्त सैनिक भारतीय सैन्यात परत जाऊन त्यांची सेवा देऊ शकतात.

युद्ध सुरू झाल्यावर कोणती फोर्स प्रथम आघाडी घेते?

जेव्हा जेव्हा देशात युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा बीएसएफ दल सर्वात आधी युद्धात उतरते. 1965 मध्ये स्थापन झालेले बीएसएफ प्रामुख्याने भारताच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेते. बीएसएफ विशेषतः भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमांवर लक्ष ठेवते. या देशांशी युद्ध झाल्यास, बीएसएफ हे सर्वात आधी मैदानात उतरते.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
IND vs SL 1st Test DAY-2 Live : पाऊस थांबला... गॉलमध्ये अखेर टीम इंडियाच्या खेळाला मुहूर्त मिळाला! किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या LIVE अपडेट्स
पाऊस थांबला... गॉलमध्ये अखेर टीम इंडियाच्या खेळाला मुहूर्त मिळाला! किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या LIVE अपडेट्स
WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget