एक्स्प्लोर

Indian Army Rules: भारतीय सैनिकांना निवृत्तीनंतरही किती काळासाठी परत बोलावता येतं? काय आहे नियम, वाचा सविस्तर 

Indian Army Rules: भारतीय सैन्य निवृत्त सैनिकांना परत बोलावू शकतं का? निवृत्त सैनिकाला सैन्यात परत कधी बोलावता येतं? यासाठी काय नियम आहेत? याची माहिती जाणून घेऊ 

Indian Army Rules: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (India Pakistan War) परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानमधूनही भारतावर ड्रोन हल्ले केले जात आहेत. आता परिस्थिती कोणत्या दिशेने वळेल हे सांगता येत नाही. ही तणावपूर्ण परिस्थिती पूर्ण युद्धातही बदलू शकते. अशा परिस्थितीत अनेक लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत. भारतीय सैन्य (Indian Army) निवृत्त सैनिकांना परत बोलावू शकते का? निवृत्त सैनिकाला सैन्यात परत कधी बोलावता येते? यासाठी काय नियम आहेत ते, ते आज आपण जाणून घेऊ. 

निवृत्त सैनिकाला पुन्हा सैन्यात घेता येतं का?

आजकाल भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्नही अनेकांच्या मनात येत आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या भारतीय सैनिकांना पुन्हा सैन्यात बोलावता येईल का किंवा निवृत्तीनंतर सैनिक स्वतः पुन्हा सैन्यात सामील होऊ शकतो का? निवृत्तीनंतर किती वर्षांनी सैनिक सेवेत रुजू होऊ शकतो? तर भारतीय सैन्याच्या नियमांनुसार, निवृत्तीनंतर विशेष परिस्थितीत कोणत्याही सैनिकाला पुन्हा सेवेत बोलावता येते.1954च्या लष्करी नियमांनुसार, गरज पडल्यास, निवृत्त सैनिकांना केंद्र सरकार पुन्हा सैन्यात सामील करू शकते.

या परिस्थितीत परत बोलावले जाऊ शकते 

किंबहुना, निवृत्त सैनिकांना भारतीय सैन्यात घेण्यासाठी विशेष परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. युद्धासारख्या परिस्थितीप्रमाणे, निवृत्त सैनिक भारतीय सैन्यात परत आपली सेवा देऊ शकतात. अन्यथा देशात काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीतही निवृत्त सैनिक भारतीय सैन्यात परत जाऊन त्यांची सेवा देऊ शकतात.

युद्ध सुरू झाल्यावर कोणती फोर्स प्रथम आघाडी घेते?

जेव्हा जेव्हा देशात युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा बीएसएफ दल सर्वात आधी युद्धात उतरते. 1965 मध्ये स्थापन झालेले बीएसएफ प्रामुख्याने भारताच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेते. बीएसएफ विशेषतः भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमांवर लक्ष ठेवते. या देशांशी युद्ध झाल्यास, बीएसएफ हे सर्वात आधी मैदानात उतरते.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
ABP Majha Top 10, 13 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 13 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget