एक्स्प्लोर

Bacchu kadu : 'जितकं सरकारने दिलं नाही, तितकं बैलांनी दिलं'; अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची मिश्किल टिप्पणी

Bacchu kadu : आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या मूळगावी म्हणजेच अमरावतीमधील बेलोरामध्ये बैलपोळा सण साजरा केला.

अमरावती : 'जितकं सरकारने दिलं नाही तितकं बैलांनी दिलं', अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एबीपी माझाशी बोलतांना केलं आहे. संपूर्ण राज्यभरात गुरुवारी महाराष्ट्रीय बेंदूर सणाचा उत्साह पाहायला मिळाला. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील अमरावतीतील (Amravati) बेलोरा या त्यांच्या मूळ गावी जाऊन बेंदूर हा सण साजरा केला. यावेळी बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी बैलजोडीची विधीवत पूजा देखील केली. 

काय म्हणाले बच्चू कडू?

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी यावेळी बोलतांना म्हटलं की, 'आधी सगळ्या गोष्टी या गाव खेड्यातून होत होत्या. पण आता या सर्व गोष्टींवर मागील 50 ते 70 वर्षांपासून दरोडा टाकण्यात आला आहे. शेती ही शेतकऱ्यांसाठी नाही राहिली ती आता उद्योगपतींची झाली आहे. बैलाने शेतकऱ्यांना खूप काही दिलं आहे. सध्याच्या यंत्राच्या युगामुळे बैलाचं काम खूप हलकं केलं आहे.' 

सगळ्यात मोठा व्यवहार हा शेतीचा

'सध्या जे काही होतं ते उद्योगपतींच्या मार्फत होतं. शेतीसाठी लागणारं बियाणं देखील उद्योगपतींकडून येतं. ट्रॅक्टर वैगरे पण आता उद्योगपतींच्या घरुन येतं.  इतकचं काय तर औषधही उद्योगपतींच्या घरुन येतात आणि पुन्हा हे सगळं उद्योगपतींच्याच हातात जातं. हल्ली संपूर्ण शेती ही उद्योगपतींच्या हातात गेली असून शेतकऱ्यांसाठी शेती राहिलीच नाही. सर्वात मोठा व्यवहार हा शेतमालाचा होता. जगातिक पातळीवर देखील शेतमालाचा व्यवहार हा सर्वात जास्त होतो', असं बच्चू कडू म्हणाले. 

सरकार कमी पडलं

सध्या संपूर्ण व्यवहार हा उद्योगपतींकडे गेला असून शेतकऱ्यांकडे काहीच राहिलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सगळं निसटून चालंलय.  पण यावर उद्योगपती मात्र खूप आनंदीत झालाय. शेतकऱ्यांचं जे होते ते उद्योगपतींच्या हातात गेलं. नफ्यात येणार शेतकरी यामुळे तोट्यात गेला, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.   यामध्ये सरकार देखील कमी पडलं असल्याचा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे. तर शेतकऱ्यांची होणारी लूट कधी कमी होणार हा प्रश्न देखील बच्च कडू यांनी उपस्थित केला होता. 

राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह

गुरुवार (14 सप्टेंबर) रोजी संपूर्ण राज्यभरात बैळपोळ्याचा उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण फार महत्त्वाचा असतो. आजचा सण हा बळीराजा आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलासाठी साजरा करण्यात येतो. वर्षभर बळीराज्यासाठी राबणाऱ्या बैलाची संपूर्ण शेतकरी कुटुंब आजच्या दिवशी मनोभावे पूजा करतात. 

हेही वाचा : 

BMC : मुंबईच्या प्रश्नांसाठी कल्याणचे खासदार BMC मुख्यालयात; खासदार श्रीकांत शिंदे यांची पालिका आयुक्तांशी चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.