एक्स्प्लोर
शेतकरी संपावर : दुसऱ्या दिवशीही शहरी भागात शेतमालाचा पुरवठा नाही!
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी शहरी भागात जाणवला. कारण संपकरी शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला यांसारख्या शहरी भागात जाणाऱ्या वस्तू अडवल्याने शहरी भागात तुटवडा निर्माण होण्याची चिन्हं आहेत. अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साता बारा कोरा करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

Background
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साता बारा कोरा करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
23:37 PM (IST) • 02 Jun 2017
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर इंदापूरजवळ शेतकऱ्यांचं आंदोलन, महामार्गावरुन जाणाऱ्या शेतमालाच्या गाड्या अडवून शेतमाल रस्त्यावर फेकला
23:30 PM (IST) • 02 Jun 2017
Load More
Tags :
शेतकरी संपावर Farm Loan Waiver Farmers Strike शेतकरी संप Farmers Strike In Maharashtra Maharashtra Farmer Shetkari Samp Loan Waiverमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















