एक्स्प्लोर

Travel : सुख कळले.. भारतात 'इथे' मिळेल आनंदाची अनुभूती, शांतता आणि गारवा! 'ही' अत्यंत नितळ, शांत नदी पाहिली?

Travel : या नदीवर बोट चालवताना काचेवर बोट फिरत असल्याचा भास होतो. भारतात इतकं स्वच्छ पाणी असलेली नदी कुठंय? जाणून घ्या

Travel : देशात सध्या उष्णतेची लाट वाढत चाललीय. या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी जो तो सुट्टी प्लॅन करताना दिसत आहे, रोजचे धकाधकीचे जीवन, कामाचा ताण, बदलती जीवनशैली यापासून दोन क्षण जरी शांततेचे आणि सुखाचे मिळावे याकरिता आपल्या कुटुंबासोबत ट्रीप प्लॅन करत आहे. पण भारतात अशी कोणती जागा आहे, जिथे गेल्यानंतर तुम्हाला सुखाची अनुभूती मिळेल.  

 

थंड आणि नैसर्गिक ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करताय? 

बहुतांश देशांमध्ये उष्मा वाढला आहे. आता अशा परिस्थितीत अनेक लोक थंड आणि नैसर्गिक ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असतील. अशात देशाच्या पूर्वेकडील भागात एक असे राज्य आहे ज्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना अनेकदा नैसर्गिक हवा आणि हिरवीगार झाडे असलेल्या ठिकाणी जाणे आवडते. होय, आम्ही मेघालयबद्दल बोलत आहोत.


Travel : सुख कळले.. भारतात 'इथे' मिळेल आनंदाची अनुभूती, शांतता आणि गारवा! 'ही' अत्यंत नितळ, शांत नदी पाहिली?

 

इथले सौंदर्य तुम्हाला देईल सुखाची अनुभूती!

मेघालय आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. मेघालयमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत पण एक नदी देखील आहे ज्याचे पाणी अगदी स्वच्छ आहे. या नदीचे नाव उमंगोट नदी असून तिला डोकी तलाव असेही म्हणतात. ही नदी अतिशय सुंदर, शांत आणि अतिशय स्वच्छ आहे. मेघालयातील भारत-बांगलादेश सीमेवर डॉकी हे एक छोटेसे शहर आहे. हे पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील मावलिनॉन्ग या गावाजवळ आहे आणि 2003 मध्ये आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले गेले. मेघालय राज्यात एक नदी आहे जिला सर्वात स्वच्छ नदीचा दर्जा मिळाला आहे. 

 

ही नदी कोठून उगम पावते?

ही नदी बांगलादेशातील डॉकीमधून वाहते. जैंतिया आणि खासी टेकड्यांचे दोन भाग करते. मावल्यन्योंग या गावामधून ही नदी जाते. हे ठिकाण मेघालयची राजधानी शिलाँगपासून 74 किमी अंतरावर आहे. उमंगोट ही भारतातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक मानली जाते आणि मच्छिमारांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे एक स्विंग ब्रिज आहे, ज्याला डॉकी ब्रिज म्हणतात, जो नदीवर बांधलेला आहे.

 


Travel : सुख कळले.. भारतात 'इथे' मिळेल आनंदाची अनुभूती, शांतता आणि गारवा! 'ही' अत्यंत नितळ, शांत नदी पाहिली?

कसे पोहोचायचे?

डॉकीचे सर्वात जवळचे विमानतळ शिलॉन्गमधील उमरोई विमानतळ आहे जे 100 किमी अंतरावर आहे. प्रवाशांना अनेकदा गुवाहाटी, आसाम येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणे अधिक सोयीचे वाटते आणि नंतर शिलॉन्ग मार्गे डॉकीपर्यंत रस्त्याने प्रवास करता येईल

गुवाहाटी येथील विमानतळ सुमारे 200 किमी अंतरावर आहे आणि देशातील अनेक शहरांशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. दोन्ही विमानतळांपासून डॉकीपर्यंत बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.

जर बजेट ही समस्या नसेल, तर प्रवासी गुवाहाटी ते शिलाँग आणि नंतर डॉकीला जाण्यासाठी हेलिकॉप्टर राईड बुक करू शकतात.

डॉकीपासून जवळचे रेल्वे स्टेशन गुवाहाटी रेल्वे स्टेशन आहे. जे सुमारे 170 किमी अंतरावर आहे. प्रवासी स्टेशनवरून बस किंवा खाजगी टॅक्सी घेऊ शकतात आणि रस्त्याने डॉकीला पोहोचू शकतात. जे शिलाँग मार्गे जातात. या संपूर्ण प्रवासाला अंदाजे 5 तास लागतात.

 

कोणत्या हंगामात जायचे?

डॉकीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ नोव्हेंबर ते मे आहे. कारण हिवाळा आणि उन्हाळा हा नोव्हेंबर ते मे या कालावधीतील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. पावसाळ्यात जाणे टाळावे.

 

या ठिकाणांनाही भेट द्या

डॉकी बाजारापासून 1 किमी अंतरावर असलेल्या जाफलाँग झिरो पॉइंटवर जा. ही सीमा भारताला बांगलादेशपासून वेगळे करते.

डोकी-रिवाई रोडवरील जंगली टेकड्यांमध्ये बुरहिल फॉल्सचा आनंद लुटता येईल.

उमंगोट नदीच्या जवळ श्नॉन्गपडेंग येथे कॅम्पिंगसाठी जाता येते.

डॉकीला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी Mawlynnong ला भेट द्यायलाच हवी.

80 घरांच्या या गावात उपलब्ध होमस्टे आणि गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही शांत जीवनाचा आनंद घेऊ शकता.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Travel : भर उन्हात टेन्शन विसराल! जेव्हा 'या' थंडगार धबधब्याचं स्वर्गसुख अनुभवाल.. एकदा भेट देऊन तर बघा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Embed widget