एक्स्प्लोर

Skin Care Tips : तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी एलोवेरा जेलचा वापर करा, 'ही' पद्धत वापरा

Skin Care Tips : बदलत्या ऋतूबरोबर तेलकट त्वचेमुळे लोकांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरफडचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घेऊ शकता.

Skin Care Tips :  बदलत्या जीवनशैलीबरोबरच हवामानातही हळूहळू बदल होत आहेत. अशा वेळी ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. बहुतेक स्त्रियांना ही समस्या असते की त्यांची त्वचा तेलकट वाटते आणि त्यांना वारंवार मुरूमांच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तेलकट त्वचेला नियंत्रणात ठेवण्याचा आणि त्याच्याशी संबंधित सर्व समस्या टाळण्याचा एकच उपाय आहे. ते म्हणजे एलोवेरा जेल. एलोवेरा जेल त्वचेवर नेमके कसे उपयोगी आहे हे जाणून घ्या. 

या काही टीप्स फॉलो करा :

ग्लिसरीन विथ एलोवेरा जेल - जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही एलोवेरा जेलसह ग्लिसरीन मास्क बनवून तुमच्या त्वचेवर लावू शकता. हे तुमच्या त्वचेला मॉइश्चराईझ देखील करेल. हे करण्यासाठी दोन टेबलस्पून एलोवेरा जेलमध्ये थोडे ग्लिसरीन मिसळा. यासाठी प्रथम एका भांड्यात दोन चमचे कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात ग्लिसरीन मिसळा. यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि कापसाच्या मदतीने हा मास्क चेहऱ्यावर लावा. साधारण 15 ते 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

कोरफडसोबत संत्र्याचा रस - तुम्ही तुमच्या त्वचेवर कोरफड सोबत संत्र्याचा रस देखील वापरू शकता. यामुळे तुमच्या त्वचेतील तेल तर निघेलच पण तुमच्या त्वचेची चमकही वाढेल. हे करण्यासाठी एक चमचा संत्र्याचा रस आणि दोन चमचे कोरफड जेल घ्या. सर्व प्रथम हे दोन्ही एका भांड्यात ठेवा. ते मिक्स केल्यानंतर, पेस्ट चेहऱ्यावर किमान 10 ते 15 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

कोरफड सोबत कडुलिंब - जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांमुळे खूप त्रास होत असेल, तर तुम्ही एलोवेरा जेल बरोबर चेहऱ्यावर कडुलिंबाची पाने लावू शकता. हे लावण्यासाठी मूठभर कडुलिंबाची पाने आणि दोन चमचे कोरफडीचे जेल घ्या. प्रथम कडुलिंबाची पाने धुवून वाळवा. नंतर ते बारीक करून पावडर बनवा. एका भांड्यात एलोवेरा जेल आणि कडुलिंबाची पाने पावडर टाकून मिक्स करा. ते चेहऱ्यावर लावून एक महिना राहू द्या आणि शेवटी पाण्याने चेहरा धुवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget