एक्स्प्लोर

Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासात 'या' 3 चुका कधीही करू नका, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते; जाणून घ्या कसे?

Navratri 2023 : या काळात मानसिक शांततेसह आपल्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Navratri 2023 : आज नवरात्रीचा (Navratri 2023) तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या या उत्सवात अनेक भाविकांचे उपवास सुरु झाले आहेत. उपवासाने आपण शारीरिकदृष्ट्याही निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. या काळात आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच, या काळात मानसिक शांततेसह आपल्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील उपवास ठेवतात. पण अनेकदा लोक या दिवसात अशा चुका करतात की त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढते. नवरात्रीत उपवासा दरम्यान कोणत्या चुका करू नयेत हे या ठिकाणी जाणून घेऊयात. 

नियमित न खाणे :

नवरात्रीच्या काळात बरेच लोक दीर्घकाळ उपवास करतात त्यामुळे त्यांचे शरीर पोषक तत्वांच्या कमतरतेला बळी पडते. नियमित न खाल्ल्याने आपले शरीर कमकुवत होते आणि आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो आणि वजन वाढते. त्यामुळे नवरात्रीच्या काळातही आपण ठराविक अंतराने काही ना काही खात राहायला हवे. फळे, दूध, दही असे हलके पौष्टिक अन्न काही ठराविक अंतराने खात राहावे.

तळलेले पदार्थ खाऊ नयेत

नवरात्रीच्या काळात, लोक अनेकदा तेल आणि तुपाचे तळलेले पदार्थ खाण्यास सुरुवात करतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. जास्त तळलेले अन्न आपल्या शरीराला अनावश्यक कॅलरीज पुरवतात ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय जास्त तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने अन्नामध्ये ट्रान्स फॅट वाढते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये तळलेले अन्न आणि जास्त तेल-तूप टाळून आरोग्यदायी पदार्थ खावेत.

गोड पदार्थ खाणे : 

नवरात्रीच्या काळात बरेच लोक लाडू, हलवा, मिठाई इत्यादी गोड पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये भरपूर साखर असते जी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. गोड पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढते. 

पुरेसे पाणी न पिणे :

उपवासामुळे पाणी कमी प्यायल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. एवढेच नाही तर पुरेसे पाणी न प्यायल्याने आपले शरीर निर्जलीकरण होते. यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा, बद्धकोष्ठता यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीरात टॉक्सिन्स देखील जमा होऊ लागतात ज्यामुळे वजन वाढू शकते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

महत्त्वाच्या बातम्या

बाहेर मुसळधार पाऊस, तरी डोळे का होतात कोरडे? पावसाळ्यातील ही चूक पडू शकते महागात
बाहेर मुसळधार पाऊस, तरी डोळे का होतात कोरडे? पावसाळ्यातील ही चूक पडू शकते महागात
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश
वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश
Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget