एक्स्प्लोर

Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासात 'या' 3 चुका कधीही करू नका, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते; जाणून घ्या कसे?

Navratri 2023 : या काळात मानसिक शांततेसह आपल्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Navratri 2023 : आज नवरात्रीचा (Navratri 2023) तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या या उत्सवात अनेक भाविकांचे उपवास सुरु झाले आहेत. उपवासाने आपण शारीरिकदृष्ट्याही निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. या काळात आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच, या काळात मानसिक शांततेसह आपल्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील उपवास ठेवतात. पण अनेकदा लोक या दिवसात अशा चुका करतात की त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढते. नवरात्रीत उपवासा दरम्यान कोणत्या चुका करू नयेत हे या ठिकाणी जाणून घेऊयात. 

नियमित न खाणे :

नवरात्रीच्या काळात बरेच लोक दीर्घकाळ उपवास करतात त्यामुळे त्यांचे शरीर पोषक तत्वांच्या कमतरतेला बळी पडते. नियमित न खाल्ल्याने आपले शरीर कमकुवत होते आणि आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो आणि वजन वाढते. त्यामुळे नवरात्रीच्या काळातही आपण ठराविक अंतराने काही ना काही खात राहायला हवे. फळे, दूध, दही असे हलके पौष्टिक अन्न काही ठराविक अंतराने खात राहावे.

तळलेले पदार्थ खाऊ नयेत

नवरात्रीच्या काळात, लोक अनेकदा तेल आणि तुपाचे तळलेले पदार्थ खाण्यास सुरुवात करतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. जास्त तळलेले अन्न आपल्या शरीराला अनावश्यक कॅलरीज पुरवतात ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय जास्त तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने अन्नामध्ये ट्रान्स फॅट वाढते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये तळलेले अन्न आणि जास्त तेल-तूप टाळून आरोग्यदायी पदार्थ खावेत.

गोड पदार्थ खाणे : 

नवरात्रीच्या काळात बरेच लोक लाडू, हलवा, मिठाई इत्यादी गोड पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये भरपूर साखर असते जी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. गोड पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढते. 

पुरेसे पाणी न पिणे :

उपवासामुळे पाणी कमी प्यायल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. एवढेच नाही तर पुरेसे पाणी न प्यायल्याने आपले शरीर निर्जलीकरण होते. यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा, बद्धकोष्ठता यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीरात टॉक्सिन्स देखील जमा होऊ लागतात ज्यामुळे वजन वाढू शकते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget