एक्स्प्लोर

Health Tips : ‘या’ 5 गोष्टी हृदयाला ठेवतील नेहमी निरोगी! आहारात आवर्जून करा सामील

Health Tips : हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी योग्य जीवनशैलीसोबतच आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Health Tips : हल्ली लोकांना हृदय, रक्तदाब, शुगर, पक्षाघात यांसारखे आजार अगदी लहान वयातच होऊ लागले आहेत. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव आणि दारू सिगारेटसारख्या धूम्रपानाच्या सवयी हे त्याचे प्रमुख कारण आहे. या आजारांचा दीर्घकाळापर्यंत शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. असंतुलित अन्न खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत हृदयाला निरोगी ठेवणाऱ्या गोष्टींचा आहारात नक्कीच समावेश करावा.

निरोगी हृदयासाठी योग्य फळे, भाज्या, धान्ये आणि नट्स खाणे आवश्यक आहे. चला तर, हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते जाणून घेऊया...

फळे : सर्व फळे जरी आरोग्यासाठी चांगली असली, तरी हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायबर युक्त फळांचे सेवन करावे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. सफरचंद आणि लिंबूवर्गीय फळे खावीत, त्यात विरघळणारे फायबर अर्थात पेक्टिन असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय बेरी आणि द्राक्षे नक्कीच खावीत. निरोगी हृदयासाठी तुम्ही एवोकॅडो देखील खाऊ शकता. एवोकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते.

भाज्या : हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. जेवणात पालक हिरव्या भाज्या अवश्य खाव्यात. त्यात ल्युटीन आणि कॅरोटीनोइड्स असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तुम्ही तुमच्या आहारात भेंडी, वांगी, बीन्स आणि टोमॅटो यांचाही समावेश केला पाहिजे.

तृणधान्ये : आहारात तृणधान्यांचे सेवन अधिकधिक करावे. हे भरपूर फायबर प्रदान करते आणि शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी करते. यासाठी, तुम्ही ओट्स खाऊ शकता. ओट्समध्ये बीटा-ग्लुकन असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. त्याच वेळी, व्हिटॅमिन बी आणि फायबर समृद्ध क्विनोआ देखील खाऊ शकता.

कडधान्ये : सर्व कडधान्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर जास्त असते. जेवणात कडधान्ये नियमित खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल जमा होत नाही, याशिवाय कडधान्ये ही व्हिटॅमिन बी चा चांगला स्रोत आहे.

नट्स आणि बिया : अक्रोड हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-3, कॉपर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. जे तुमचे हृदय निरोगी आणि मजबूत बनवतात. याशिवाय सब्जा, आळशी, भोपळ्याच्या बिया आणि टरबूजाच्या बिया देखील खाव्यात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget