एक्स्प्लोर

Shark Tank India 3: Oyo Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांची शार्क टँकमध्ये एन्ट्री; दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

Shark Tank India 3:  शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमामध्ये  Oyo Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Shark Tank India 3:   'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. या दोन्हीही सीझन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. शार्क टँक इंडिया या कार्यक्रमामध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक त्यांची बिझनेस आयडिया मांडतात. आता लवकरच शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात एका नव्या शार्कची म्हणजेच परीक्षकाची एन्ट्री झाली आहे. शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमामध्ये  Oyo Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शार्क टँक इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

शार्क टँक इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाचे परीक्षक दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं,  आमचे नवीन शार्क रितेश अग्रवाल, संस्थापक आणि सीईओ, OYO रूम्स यांचे शार्क टँक इंडियामध्ये स्वागत आहे. शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाचे परीक्षण रितेश अग्रवाल, पीयूष बन्सल,अमन गुप्ता,विनीता सिंह  आणि अनुपम मित्तल हे करणार आहेत. 

नुकताच रितेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमामधील सर्व शार्क्स म्हणजेच परीक्षण दिसत आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'जेव्हा मी माझा उद्योजकीय प्रवास सुरू केला तेव्हा संसाधने मिळणे कठीण होते. तथापि, इकोसिस्टमचा दयाळूपणा (मार्गदर्शक, कुलगुरू, इतर संस्थापक) यामुळे प्रवास थोडा सोपा आणि अधिक परिपूर्ण झाला.'

'शार्क टँक इंडियाने उद्योजकतेला घरा-घरामध्ये पोहोचवले. मी या कार्यक्रमाच्या सीझन 3 चा एक छोटासा भाग आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून  येणाऱ्या  उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मी उत्साहित आहे.' असंही रितेश अग्रवाल यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritesh Agarwal (@riteshagar)

शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षक   Sony LIV वर पाहू शकणार आहेत. नमिता थापर, अमित जैन हे देघील शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Shark Tank India Season 3: नवनवीन बिझनेस आयडिया आणि शार्क्सच्या ऑफर्स; शार्क टँग इंडियाच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात!

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget