एक्स्प्लोर

12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगांवकरांना आलेला शेवटचा मेसेज

ते पुढे म्हणाले, तुम्हाला खरोखर माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे .तुम्ही काहीही भाकीत करू शकत नाही .

Satish Shah last message to Sachin Pilgaonkar: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे जेष्ठ अभिनेते सतीश शहा (Satish Shah) यांचे काल (25 ऑक्टोबर) वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.  किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. जवळपास चार दशक सतीश शाह यांनी हिंदी चित्रपट सृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपट ,नाट्य आणि टीव्ही क्षेत्रात आपल्या विनोद बुद्धी टाइमिंग आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेले सतीश शाह  यांचा मित्रपरिवार ही मोठा होता . सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगावकर यांना मेसेज आला होता असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं .

 'आज दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता .. '

सतीश शाह यांच्या निधनानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी निधनाच्या बातमीनं मोठा धक्का बसला असल्याचा सांगितलं . ते म्हणाले, "  सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटून आली होती .सतीश ने कोणतेतरी गाणे ऐकवले होते .त्यावर मधु आणि सुप्रिया नाचल्या होत्या .सतीश आणि मी नेहमी बोलायचो .मेसेज करायचो .त्याचा मला आजच दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता . त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता .पण त्याचा निधनाची अचानक बातमी आली .हे बातमी मुळे मला मोठा धक्का बसला आहे असं सचिन पिळगावकर म्हणाले .

गंमत जंमत मराठी चित्रपटात एकत्र काम

1987 मध्ये आलेल्या गंमत जंमत या मराठी चित्रपटात अभिनेते सचिन पिळगावकर आणि सतीश शाह यांनी एकत्र काम केलं होतं .या चित्रपटादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली . सतीश शाह यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस कसे होते याविषयी सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले, " गंमत जंमत हा त्यांचा पहिला चित्रपट होता .आम्हाला एकत्र येण्यासाठी एक कारण हवे होते आणि 1987 चा हा चित्रपट ते कारण ठरला .त्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही पण तिथेच आमची चांगली मैत्री झाली "

सचिन आणि मधून नेहमीच खूप मैत्रीपूर्ण होते .आम्ही त्यांना आमच्या सर्व चित्रपटांच्या प्रीमियर मध्ये कायम आमंत्रित करायचो .ते आमच्या पाहुण्यांच्या यादीत कायम असायचे .त्यांच्याशिवाय कधीच काहीही आम्ही साजरे केले नाही .दुर्दैवाने  मधुचि ही तब्येत ठीक नाही .  तिला अल्झायमर आहे . यावर्षी सतीश नाही किडनी प्रत्यारोपण करून घेतले होते .जेणेकरून त्याला मधुची काळजी घेता येईल .तो डायलिसिस वर होता .यापूर्वी त्याची बायपास सर्जरीही यशस्वी झाली होती . " 

ते पुढे म्हणाले, तुम्हाला खरोखर माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे .तुम्ही काहीही भाकीत करू शकत नाही .आनंदी राहणं आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंदी ठेवणं हाच हेतू आहे .जो त्याने केला .तुमची वेळ कधी येईल हे तुम्ही नाही सांगू शकत असेही सचिन पिळगावकर म्हणाले .

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget