एक्स्प्लोर

Mohan Agashe : सध्याचं राजकारण मला खूप त्रास देतंय, पुढील पिढीची काळजी वाटतेय; मोहन आगाशे यांनी व्यक्त केली चिंता

Mohan Agashe On Current Politics :  सध्याच्या राजकारणावर सामान्यांकडून या त्रागा व्यक्त केला जात असताना दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

Dr Mohan Agashe :  मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या राजकारणामुळे (Current Politics) अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या राजकारणातही अनपेक्षित घडामोडी, पक्ष फोडाफोडीचे प्रकार सुरू आहेत. सामान्यांकडून या त्रागा व्यक्त केला जात असताना दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. सध्याचं राजकारण मला खूप त्रास देतंय, पुढील पिढीची काळजी वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

'तारांगण' या युट्युब चॅनलसोबत बोलताना ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी  एका प्रश्नाला उत्तर देताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मोहन आगाशे यांनी म्हटले की, सध्याच्या राजकारणामुळे अस्वस्थ वाटत आहे. पुढील पिढीसाठी आपण काय सोडून जात आहोत,  याकडे कोणी लक्षात देत नाही. कदाचित या वाईटातून चांगलेही घडू शकते. जी अस्वस्थता मी अनुभवत आहे, तशी इतरही अनुभवत असतील. त्यामुळे पुढील पिढी यातून आणखी काही चांगले करेल असा आशेचा किरण असल्याचे मतही डॉ. आगाशे यांनी व्यक्त केले. 

राजकारणाचा धंदा झालाय... 

डॉ. मोहन आगाशे यांनी म्हटले की, राजकारणाचा आता धंदा झाला आहे.सगळ्याच नेत्यांकडून साफ निराशा झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारण हा धंदा झाला आहे. त्यामुळे प्रामाणिक राजकारणींना याचा त्रास होत आहे. एखाद्या व्यवसायात समाजभान विसरलेले धंदेवाईक लोक शिरली की त्या क्षेत्राचे नुकसान होते, तसेच राजकारणाचे झाले असल्याचे परखड मत डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandar Joshi (@tarangan_mandar_joshi)

 

लोकशाही चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांची महत्त्वाची भूमिका

सत्ता संघर्षाभोवती असलेला राजकीय नाट्य असलेला लोकशाही चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास आणि या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडण्यात आले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यासह अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे  आदींच्या भूमिका आहेत. सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मिती केली असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शित केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला अनवाणीच पोहोचला हा अभिनेता, डोक्यापासून पायापर्यंत काळा पोशाख, कारण ऐकून हैराण व्हाल
रश्मिका-विजयच्या रिसेप्शनला अनवाणीच पोहोचला हा अभिनेता, डोक्यापासून पायापर्यंत काळा पोशाख, कारण ऐकून हैराण व्हाल
स्वामी निघून जातात अन् गंगेच्या आयुष्यात संकटांचा डोंगर! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट
स्वामी निघून जातात अन् गंगेच्या आयुष्यात संकटांचा डोंगर! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
Sonu Sood: दुबईत अडकलेल्यांसाठी मोफत राहायची व्यवस्था, सोनू सूद कठीण काळात पुन्हा पुढे आला, Video व्हायरल
दुबईत अडकलेल्यांसाठी मोफत राहायची व्यवस्था, सोनू सूद कठीण काळात पुन्हा पुढे आला, Video व्हायरल

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget