एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अरिजीतसोबतच्या वादावर सलमानने मौन सोडलं!
![अरिजीतसोबतच्या वादावर सलमानने मौन सोडलं! Salman Khan Finally Reacts To Arijit Singhs Public Apology अरिजीतसोबतच्या वादावर सलमानने मौन सोडलं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/20210817/arjit-salman--270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहसोबतच्या वादावर सलमान पडदा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा सलमानला अरजितीसोबतच्या वादावर विचारणा झाली, त्यावेळी उत्तरात सलमान म्हणाला, ‘वह क्या है?’
अरिजीतवरील प्रश्नावर बोलताना सलमान म्हणाला, “एखाद्या सिनेमात अनेक गायक गाणं गातात. सिनेमाचा दिग्दर्शक आणि निर्माता ठरवतात, कुणाचा आवाज संबंधित गाण्यासाठी योग्य आहे. माझाही आवाज होता, मात्र तोही फेटाळला गेला. म्हणून मी नाराज किंवा दु:खी झालो नाही. हेच तर आयुष्य आहे.”
सलमान-अरिजीत यांच्यातील वाद काय आहे?
अरिजीतने ‘सुलतान’ सिनेमातील त्याचं गाणं कायम ठेवण्यासाठी सलमानला विनंती केली होती. मात्र, अरिजीतचं गाणं हटवून, तेच गाणं राहत फतेह अली खान यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं गेलं. सलमाननेही या गाण्यासाठी आवाज दिला होता. त्यानंतर अरिजीतने फेसबुकवरुन सलमानची माफीही मागितली होती.
संबंधित बातम्या: सलमान, माफ कर, 2 वर्षांपूर्वीच्या वादासाठी अरिजीतची माफी
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion