एक्स्प्लोर

Ranbir Kapoor: ‘ब्रह्मास्त्र’ला पूर्ण व्हायला का लागली पाच वर्ष? रणबीर कपूरने सांगितलं कारण...

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे.

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) आणि ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर, तो लवकरच बाबा देखील बनणार आहे. यंदाचं वर्ष हे रणबीरसाठी खूपच आनंदाचं असणार आहे. यंदा रणबीरचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तब्बल पाच वर्षांपूर्वी सुरु झाले होते. मात्र, हा चित्रपट आता पाच वर्षांनंतर रिलीज होणार आहे. या चित्रपटाला पाच वर्ष का लागली याचा खुलास आता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) केला आहे.

अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरला ‘ब्रह्मास्त्र’ला इतका वेळ का लागला असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देतान रणबीर म्हणाला की, या चित्रपटाच्या विलंबाचं कारण चित्रपटाची कथा आहे. या कथेमुळेच चित्रपटाला पूर्ण व्हायला उशीर लागला आहे.

काय म्हणाला रणबीर कपूर?

रणबीर कपूर म्हणाला की, ब्रह्मास्त्रला होणारा विलंबामागे इतर कोणतेही कारण नसून, चित्रपटाच्या कथेमुळेच चित्रीकरणाला उशीर झाला आहे. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट एका वेगळ्या पार्श्वभूमीवर बनत असून, त्याला वेळ लागणारच होता. कमी वेळात चित्रपट बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम काय असेल, याचा विचार करावा लागतो. पण, ब्रह्मास्त्रला पूर्ण होण्यात वेळ लागण्यामागे कोरोनाचीही मोठी भूमिका आहे. कोरोना महामारीमुळे देखील चित्रपटाला वेळ लागला.’

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट!

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर 2017मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या दोघांशिवाय अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), अक्किनेनी नागार्जुन (Nagarjun Akkineni) या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
Bollywood Actress Daisy Shah Struggle Life: 2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
Embed widget