एक्स्प्लोर

Bhushan Khumar: अभिनेत्यांच्या मानधनावर भूषण कुमार यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भूषण कुमार (Bhushan Khumar) यांनी बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनाबाबत चर्चा केली.

Bhushan Khumar: टी सीरिज (T-Series) या म्युझिक कंपनीचे मालक आणि चित्रपट निर्माता भूषण कुमार (Bhushan Khumar) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनाबाबत चर्चा केली. हिंदी चित्रपटसृष्टीत  (Bollywood) सध्या अनेक गोष्टी घडत आहेत, अशा परिस्थितीत अभिनेते जास्त मानधनाची मागणी करत आहेत. याबद्दल भूषण कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले भूषण कुमार? 

काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माता करण जोहर म्हणाला होता की, तरुण कलाकार बॉक्स ऑफिसवर स्वत:ला सिद्ध न करता 30-35 कोटी मानधन मागतात. आता निर्माता भूषण कुमार यांनीही या विषयाबाबत एका मुलाखतीमध्ये मत मांडले. एका मुलाखतीत भूषण कुमार म्हणाले की, 'काही कलाकार त्यांच्या मानधनाबाबत ठाम असतात.' 

भूषण कुमार यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, 'बहुतेक कलाकार इंडस्ट्रीमधील गोष्टी समजून घेतात आणि त्यानुसार पैसे घेतात. काही अभिनेते असे आहेत जे त्यांच्या फीबद्दल ठाम आहेत. निर्माते अशा अभिनेत्यांसोबत काम करू इच्छित नाहीत कारण मोठे बजेट असणाऱ्या चित्रपटांमध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे. अभिनेता जर जास्त मानधन घेत असेल तर हे निर्मात्यांसाठी योग्य नाही, विशेषत: जेव्हा अभिनेत्याने खूप कमाई केली आहे.'

'असेही काही कलाकार आहेत जे मानधन कमी करण्यास नकार देतात. ते अभिनेते म्हणतात, आम्ही तर एवढेच घेणार नाही तर आम्ही काम करणार नाही. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करत नाही. आम्ही त्यांना सांगत आहोत, आम्ही तुमच्यासोबत काम करणार नाही. आम्हाला नुकसान होईल असं काम आम्ही का करु? त्या अभिनेत्यांनी 2025 कोटी  घ्यायचे आणि आम्ही चित्रपटाचं नुकसान सहन करायचं?' असंही भूषण कुमार यांनी सांगितलं. 

काही दिवसांपूर्वी भूषण कुमार यांचा भूल  भुलैय्या 2 (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच रिलीज होणार आहे, असं म्हटलं जाच आहे. भूल भुलैय्या-2 मध्ये कार्तिक आर्यननं (Kartik Aaryan) काम केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  आता  भूल  भुलैय्या 3 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 16 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Kolhapur कोल्हापूरमध्ये 5 वर्षात विकास रखडल्याने महिला संतप्त
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्याची दैना, वाहतूक कोंडी, महिला असुरक्षित, तरुणींना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Dhule 'आमची पिळवणूक थांबवा', धुळेकरांनी वाचला समस्यांचा पाढा; कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mumbai : मुंबई महापालिका पुन्हा ठाकरेंकडे जाणार?, मुंबईकरांचा कौल कुणाला?
Pandharpur Update: २४ तास दर्शनानंतर विठुरायाला मिळणार आराम, प्रक्षाळ पूजेनंतर राजोपचार पुन्हा सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Gujarat ATS arrests three ISIS terrorists: गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
Andheri : मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
Bacchu Kadu : राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी ही अवलाद...
राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले...
Embed widget